Post views: counter

जिल्हा विभाजन व प्रशासकिय विभाग




क्र.
दिनांक
 जिल्हा
1.

१ मे १९८१
- रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा
- औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्या वेगळा
2.
१६ ऑगस्ट १९८२
उस्मानाबाद मधुन लातूर वेगळा 
3.
२६ ऑगस्ट १९८२
चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा 
4.
४ ऑक्टोंबर १९९०
बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर वेगळा 
5.
. १ जुलै १९९८
- अकोला जिल्ह्यातून वाशिम वेगळा 
- धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा 
6.
१ मे १९९९
परभणी जिल्ह्यातुन हिंगोली निर्मिती 
भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती
7.
१ ऑगस्ट २०१४
ठाणे मधून पालघर निर्मिती





 राज्याचे मुख्य सहा प्रशासकिय विभाग असून १२ उपविभाग आहेत
  1. कोकण विभाग ( ७ ) - पालघर , ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
  2. पुणे विभाग ( ५ )-  पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर्,सोलापूर 
  3. नाशिक विभाग ( ५ )-  अहमदनगर, नाशिक,धूळे, जळगाव, नंदुरबार 
  4. औरंगाबाद विभाग ( ८ )-  (मराठवाडा) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर 
  5. अमरावती विभाग ( ५ )- (विदर्भ) अमरावती, यवंतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम 5
  6. नागपूर विभाग ( ६ )-  (विदर्भ) नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,वर्धा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा