Post views: counter

लार्ड कॅनिंग (1856 ते 62)

 लार्ड कॅनिंग (1856 ते 62) च्या काळातील महत्वाच्या घटना 


1857 - गभर्तीय सैन्याने उठाव घडवून आला.

1858 - रानीचा जाहिरनामा

1 नोवेम्बर 1858 अलाहाबाद येथे दरबार भरविन्यत आला

1858 - भारताच्या सुशासनाचा कायदा
         - कंपनीची सत्ता संपुष्टात आली
         - भरतमंत्री पदाचि निर्मिती करण्यात आली
         - इंडिया काउन्सिल स्थापन केले
         - भारताचा कारभार ब्रिरिश संसद बनली

1859 - पंजाब टेनेंसी कायदा पास

1859 - बंगाल नील उत्पादक शेतकऱ्यांचा उठाव

1860 - हायकोर्ट कायदा पास

1861 - काउन्सिल कायदा
ब्रिटिश प्रशास्नात भरतियांचा प्रथमच
समावेश करण्यात आला.

1861 - भारतीय दंड संहिता IPC

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा