Post views: counter

इतिहासाच्या अभ्यासामागचा दृष्टिकोन

                      केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भातील पहिले आव्हान म्हणजे 'अभ्यासक्रमाचे योग्य आकलन'. मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर १मधील 'इतिहास' या घटकाचा आपण साकल्याने विचार करू. अभ्यासक्रम आणि आवश्यक संदर्भग्रंथ यापलीकडे जाऊन या घटकासाठी आवश्यक दृष्टिकोन कसा विकसित करता   येईल, या विषयी चर्चा करूया.
                        प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय संस्कृती (कला, साहित्य व वास्तुकला), आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारताची पुनर्रचना व दृढीकरण आणि आधुनिक जगाचा इतिहास या उपघटकांचा समावेश इतिहास या घटकामध्ये होतो. या उपघटकांची अपेक्षित व्याप्ती व खोली ठरविणे हे अभ्यासक्रमाच्या आकलनासंदर्भातील मुख्य आव्हान ठरते.

Basic Economics for MPSC Exams ..


                                 यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयात-निर्यातसंबंधित आकडेवारी.
                              राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये अर्थशास्त्रासंबंधात खालील प्रकरणांचा समावेश आढळतो- शाश्वत विकास, दारिद्रय़, सर्वसमावेशक धोरण, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार.

भारतीय संस्कृती आणि वारसा

                           भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. आर्याचे स्थलांतर, ग्रीक, पíशयन, शक, पहलव, कुशाण, हूण यांची प्राचीन काळातील आक्रमणे, त्यांचे भारतीयीकरण तसेच मध्ययुगीन काळातील इस्लामिक आक्रमणे व त्यांचे भारतीयीकरण या प्रक्रियेतून भारतीय संस्कृती समृद्ध आणि वैविध्यपूर्ण झाली. हा संपूर्ण सांस्कृतिक प्रवास राजकीय, सामाजिक, आíथक, धार्मिक मन्वंतरांमधून घडतो, उत्क्रांत होतो. या मन्वंतरांच्या संदर्भासहित केलेला संस्कृतीचा अभ्यास अधिक सयुक्तिक ठरतो.


                           संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नेमक्या कोणत्या घटकांचा अभ्यास हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. संस्कृतीमध्ये भाषा व साहित्य, वास्तुकला तसेच संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला यासारख्या कलाविष्कारांचा अंतर्भाव होतो. एखाद्या कालखंडातील संस्कृतीच्या या सर्व अंगांचा अभ्यास व दोन किंवा अधिक कालखंडामधील त्यांचा परस्परसंबंध नि उत्क्रांती यांचे आकलन अपेक्षित आहे. यासाठी किंबहुना इतिहासाच्या कोणत्याही अंगाच्या आकलनासाठी भारतीय इतिहासाची ढोबळ रूपरेखा पूर्णपणे समजून घेणे अत्यावश्यक ठरते. यात भारतीय

Prepration Of Economics For STI Exam

विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा- 

                                   विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात अर्थशास्त्रविषयक जो अभ्यासक्रम नमूद केलेला आहे, त्यामध्ये बँकिंग या उपघटकाचाही समावेश आहे. बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करताना भारतीय बँक व्यवसाय, बँकांचे राष्ट्रीयीकरण, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्य, व्यापारी बँकांचे कार्य, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, अग्रणी बँक योजना, सहकारी बँक व्यवसाय तसेच नाबार्ड, विमा कंपन्या इ. अभ्यास करावा. बँक व्यवसायासंबंधित अभ्यास करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे चलनविषयक धोरण समजून घेत अभ्यास केल्यास हा घटक सोपा होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा आहे. या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये खालील प्रश्न विचारले गेले आहेत.

पश्चिम घाट Eastern Ghats

cv-05 

                           पर्यावरण हा घटक राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनपाल निरीक्षक तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरण या घटकाचा अभ्यास करताना जागतिक स्तरावर तसेच भारतात पर्यावरणासंदर्भात ज्या महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत, त्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांच्या संघ लोकसेवा आयोगाच्या तसेच एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेला 'पर्यावरण' या घटकावर जे प्रश्न विचारले गेले आहेत, तेही सोडविण्याचा सराव करावा. आज आपण पश्चिम घाट, त्याच्या संवर्धनासंदर्भातील विविध प्रश्न

आधुनिक भारताचा इतिहास १७५७ ते १८८५



                                       समाजामध्ये ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे प्राचीन कालखंडाचा अंत व मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात मानली जाते. तद्वतच ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्थेला बाजूला सारून भांडवलशाहीवर आधारित समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे मध्ययुगीन कालखंडाचा अंत व आधुनिक कालखंडाची सुरुवात मानली जाते. अर्थात, समाजव्यवस्थेतील बदल एका रात्रीत घडत नाहीत. म्हणूनच दोन कालखंडांच्या बदलाचा काळ हा दोन्ही कालखंडातील वैशिष्टय़ांनी युक्त असतो. भारताच्या संदर्भात आधुनिक कालखंडाच्या उदयाचा काळ वरील निकषानुसार ठरवणे कठीण आहे. इतिहासकारांमध्ये भारतीय आधुनिक कालखंडाच्या उदयासंदर्भात मतभेद असले तरी ब्रिटिश सत्तेच्या बंगालमधील स्थापनेपासून नेहरू युगाच्या अस्तापर्यंतच्या काळाचा अंतर्भाव या कालखंडात होतो. अर्थात, ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेसाठी आवश्यक पाश्र्वभूमी तयार करणाऱ्या उत्तर मुघल काळाचा या संदर्भातील अभ्यास

ग्रामपंचायत

ग्रामपंचायत 


  • एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. 
  • ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.
ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :
  1. भूविकास
  2. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
  3. जमिनीचे एकत्रीकरण
  4. मृदुसंधारण
  5. लघु पाट बंधारे
  6. सामाजिक वनीकरण

IPC Indian Penal Code 1860

महत्वाची आय पी सी (IPC) कलमे १८६०


IPC 1860
 आय पी सी (IPC) १८६०:

  1. कलम १४- शासकीय सेवक
  2. कलम २१ -लोकसेवक
  3. कलम २२- जंगम मालमत्ता
  4. कलम २३ -गैर्लभ किंवा गैर्हानी 
  5. कलम २४ -अपप्रमनिक्पने
  6. कलम २५ -कपतिपनने
  7. कलम २६- समजण्यास कारण
  8. कलम २८- बनवतीकर्ण किंवा नकलीकरन
  9. कलम २९- दस्ता ऐवज 

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

koyana Dam

  • अकोला जिल्हा :
  • अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण
  • अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण, मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव (मुळा धरण, रुई छत्रपती धरण, लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
  • औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे

कंपनी कारभारासाठी केलेले विविध कायदे ( १८७४- १८५३ )

  • पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४
या कायद्यान्वये सहा कमिशनरांचे एक बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले. भारतीय राज्यकारभारावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याचे बरेचसे अधिकार ह्या बोर्डाला देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या मुंबई व चेन्नई राज्यांवरील अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. रेग्यूलेटिंग अ‍ॅक्टामध्यें जे दोष होते त्या दोषांचा परिणाम थोडक्याच दिवसात दिसू लागला. तशातच वारन हेस्टिंग्जच्या स्वैरकारभारामुळें तर कंपनीच्या कारभाराकडे पार्लमेटचे लक्ष जोराने वेधले गेले.लॉर्ड नॉर्थ व फॉक्स यांचे प्रधान मंडळ अधिकारारूढ झाल्यावर फॉक्सने या बाबतींत एक बिल आणले. या बिलाचा उद्देश कंपनीचे राजकीय बाबतींतील अधिकार काढून घेण्याचा होता. पण फॉक्सचें बिल नापास झाले. त्यानंतर पिट हा इंग्लंडचा प्रधान झाल्यानंतर त्यानें कंपनीच्या कारभारांत सुधारणा

जोतीराव गोविंदराव फुले

जोतीराव गोविंदराव फुले
महात्मा फुले

जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७ कटगुण, सातारा, महाराष्ट्र.
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे, महाराष्ट्र.
प्रभाव: थॉमस पेन.
वडील: गोविंदराव फुले.
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले.
पत्नी: सावित्रीबाई फुले.
  • बालपण आणि शिक्षण :
  1. जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते.गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव.

महाराष्ट्रातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने

महाराष्ट्रातील अभयारण्ये
महाराष्ट्र अभयारण्ये

  1. अनेर - धुळे
  2. अंधेरी - चंद्रपूर
  3. औट्रमघाट - जळगांव
  4. कर्नाळा - रायगड
  5. कळसूबाई - अहमदनगर
  6. काटेपूर्णा - अकोला
  7. किनवट - यवतमाळ
  8. कोयना - सातारा

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
  1. आंबोली (सिंधुदुर्ग)
  2. मोखाडा (ठाणे)
  3. जव्हार (ठाणे)
  4. तोरणमाळ (नंदुरबार)
  5. पन्हाळा (कोल्हापूर)
  6. चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
  7. माथेरान (रायगड)
  8. म्हैसमाळ (औरंगाबाद)
  9. येडशी (उस्मानाबाद)
  10. पाचगणी (सातारा)
  11. महाबळेश्वर (सातारा)
  12. रामटेक (नागपूर)
  13. लोणावळा (पुणे)
  14. खंडाळा (पुणे)
  15. भिमाशंकर (पुणे)
  16. सूर्यामाळ (ठाणे)

महाराष्ट्रातील अष्टविनायक

महाराष्ट्रातील गणपती : अष्टविनायक 

महाराष्ट्रातील अष्टविनायक
 
  1. विघ्नहर -----------ओझर (पुणे)
  2. मयुरेश्वर ----------मोरगाव  (पुणे )
  3. चिंतामणी---------थेऊर (पुणे )
  4. गिरीजात्मक-------लेण्याद्री  (पुणे)
  5. महागणपती-------रांजणगाव (पुणे)

विशेषज्ञ सेवा परीक्षा :: specialist service examination

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विशेषज्ञ सेवा परीक्षांचे स्वरूप नेमके कसे असते हे जाणून घेऊयात-
आज आपण 'एमपीएससी'तर्फे ज्या काही विशेषज्ञ सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात, अशा परीक्षांची माहिती करून घेऊयात.

  • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
राज्य शासनाच्या वनसेवेतील सहायक वन संरक्षक (गट अ) आणि वन क्षेत्रपाल (गट ब) या पदांसाठी वनसेवा परीक्षा घेतली जाते. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यान विद्या या विषयांपकी कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा कृषी, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकशास्त्र यातील स्नातक पदवीधर उमेदवारच या परीक्षेस बसू शकतात. ही परीक्षा तीन टप्प्यांत होते-
Post views: counter

How to prepare for PSI Exam ?

                


              एमपीएससी'मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या शारीरिक चाचणीची आणि नंतर मुलाखतीची तयारी कशी करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन.
                  गेल्या दोन वर्षांत 'एमपीएससी'च्या विविध परीक्षापद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे, परसेन्टाइल सिस्टीम, मुलाखतीमध्ये 'कट ऑफ मार्क्स' यासारख्या बदलांचा उल्लेख करता येईल. 'पीएसआय'- पोलीस उपनिरीक्षक आणि 'असिस्टंट' परीक्षांच्या गुणांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्येही बदल झाले असून 'एसटीआय' सोबत 'टॅक्स असिस्टंट' पदांची भरती करण्यासारखे बदलही आपल्या लक्षात येतात.

How to prepare for PSI/STI/Asst pre Exam ?

                 
 मित्रांनो, परीक्षा जसजशी जवळ येते तसतसे मनावरचे दडपण वाढत जाते.. साधारणत: दिवसांचा अगदीच गणिती भाषेत तासांचा हिशेब केला आणि त्या तासांचा आपल्या जबाबदाऱ्या व अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा मेळ घातला तर आपल्यापाशी फारच कमी वेळ आहे, असे तुम्हाला जाणवेल. पण हातात असलेल्या वेळेचा योग्य मेळ साधला तर यश मिळवणे कठीण नाही. या परीक्षेची तयारी करताना पुढे नमूद केलेल्या घटकांचा सविस्तर अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
                   आगामी PSI/STI/Asst पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास करा. सर्वसाधारणपणे ५० मिनिटांच्या अभ्यासानंतर

How to prepare for MPSC Interview ?

                
मुलाखतीच्या संदर्भात उमेदवारांमध्ये अनेक गैरसमज असतात- उदा. उमेदवाराचे दिसणे महत्त्वाचे ठरते, अमूक एका पद्धतीचा पेहराव केलेला असावा, पाठ केल्यासारखी उत्तरे देणे योग्य, उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होती अशी द्यावीत.. हे सारे तद्दन गैरसमज आहेत. एक मात्र नक्की की, मुलाखतीची नीट तयारी करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला जाताना नेटकेपणाने, टापटीपीने जाणे आवश्यक असते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

                         राज्यसेवा पूर्वपरीक्षेपासून लिपिक, टंकलेखक या  सर्वच परीक्षांमध्ये इतिहासासंबंधी प्रश्न विचारले जातात. गेल्या दोन-तीन वर्षांत इतिहासावर विचारले जाणारे प्रश्न पाहिले तर असे लक्षात येते की, भारताच्या कला आणि संस्कृतीसंबंधीच्या भागावर (विशेषत: राज्यसेवा व यूपीएससी परीक्षेसाठी) तसेच राष्ट्रीय सभा, राष्ट्रीय सभेच्या समांतर असणाऱ्या चळवळी व आंदोलने, राष्ट्रीय चळवळीतील स्त्रियांचा समावेश, स्वातंत्र्योत्तर काळातील सीमा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वपूर्ण घटना यांचे महत्त्व वाढलेले आहे.
पीएसआय-एसटीआय, असिस्टंट पूर्वपरीक्षा व राज्यसेवा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम बघितल्यास आधुनिक भारताच्या इतिहासाबरोबरच महाराष्ट्राचा इतिहासदेखील समजून घेणे आवश्यक आहे. आज आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महत्त्वाचा घटनाक्रम समजून घेऊयात-

आधुनिक जगाचा इतिहास

                      मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या आणि नवमूल्यावर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची व अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन, वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.
                        केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.

MPSC राज्यसेवा परीक्षांचे स्वरूप

                    
                      नव्या वर्षांला सामोरे जाण्यासाठी नव्या उमेदीने, नव्या ऊर्जेने आपण उभे राहतो. स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जानेवारी महिना  महत्त्वाचा असतो, कारण या व यानंतरच्या काही काळात नवीन परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध होते. गेल्या काही वर्षांपासून करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धापरीक्षेकडे विद्यार्थी वळत आहेत. खरेतर महाविद्यालयात असल्यापासूनच या परीक्षेची तयारी सुरू करणे आवश्यक आहे. आज आपण या परीक्षेचे स्वरूप समजून
घेणार आहोत.
  •  एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी

UPSC परीक्षेची तोंडओळख

                केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचे नेमके स्वरूप कसे असते, याची ओळख करून देणारा लेख-

                     केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय महसूल सेवा (आयआरएस) या व इतर अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. सर्व पदांची यादी आयोगाच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध असते.
                      या परीक्षेचे तीन टप्पे असतात- पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी). पूर्वपरीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न या स्वरूपाची असून यामध्ये दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी या घटकांचा अंतर्भाव होतो. दुसऱ्या पेपरमध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, निर्णयक्षमता, तर्क, बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक चुकीच्या उत्तराला एकतृतीयांश गुण वजा होतात. पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा समजली जाते.
मुख्य परीक्षेमध्ये ९ पेपर असतात. सामान्य अध्ययन पेपर- १ ते ४, वैकल्पिक विषय पेपर- १ व २, निबंध या सात पेपरमधील गुण यशस्वी उमेदवारांची यादी ठरवण्यासाठी गृहीत धरले जातात. इंग्रजी व एक प्रादेशिक भाषा या विषयांचे पेपर केवळ पात्रता (Qualifying) स्वरूपाचे असतात. मात्र, या भाषाविषयांच्या पेपरमध्ये किमान गुण प्राप्त झाल्यासच इतर पेपर तपासले जातात.

हिमालयातील काही महत्त्वाच्या दऱ्या - खिंडी

  • हिमालयातील काही महत्त्वाच्या दऱ्या 
 
  1. काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.
  2. कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.
  3. कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.
  4. काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.

MPSC (पूर्वपरीक्षा) सीसॅटची (पेपर-२) तयारी


                    राज्यसेवा परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेण्यात येते. यापकी पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा असून पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत. जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी संधी मिळते. पूर्वपरीक्षा ही एकूण ४०० गुणांची असून त्यात दोन पेपर असतात- यापकी पेपर १ (किंवा सीसॅट- १) हा सामान्य अध्ययनाचा पेपर असून यात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भारतीय संविधान, विज्ञान तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडी यांसंबधी १०० प्रश्न असलेला २०० गुणांचा पेपर असतो. तर दुसरा (सीसॅट- २) हा पेपर २०० गुणांचा असून यात ४० प्रश्न असतात. यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच असतो.
गेल्या वर्षी, यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या सीसॅटच्या पेपरात काही मूलभूत बदल करण्यात आले. या बदलाअंतर्गत, इंग्रजी भाषा, आकलन क्षमता या उपघटकासंबंधित

CSAT- आकलन

                       

             यंदाच्या  स्पर्धा परीक्षा नजिक येऊन ठेपल्या आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांची अभ्यासाची कल्पना म्हणजे त्या विषयाशी संबंधित विविध पुस्तके वाचणे, अशी वेगवेगळी पुस्तके मिळवण्यासाठी निरनिराळ्या ग्रंथालयांकडे धाव घेणे, मित्रवर्गाकडून परीक्षेतील विषयांच्या वेगवेगळ्या नोट्स मिळवणे.. अशी नियोजन-शून्य पळापळ बहुसंख्य विद्यार्थी करत असतात. ज्याचा काहीही उपयोग नसतो. म्हणूनच आधी अभ्यास ही संकल्पना समजून घ्यायला हवी. अभ्यासाचे नियोजन करायला हवे.  शिस्तशीर - पद्धतशीर अभ्यास करून विषयांवर हुकूमत मिळवायला हवी.
                         अभ्यासाचे नियोजन करताना वेळेचे व्यवस्थापन करावे लागते.  अभ्यास किती वेळ आणि कुठल्या वेळात करायचा हे निश्चित करावे लागते. वेळेचा परिणामकारक वापर करण्याची काही तंत्रे आहेत. ती शिकून नियोजनपूर्वक अभ्यासाची गुणवत्ता वाढवता येईल. इथे वेळेचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र अभ्यासावे लागेल. अभ्यासाची गुणवत्ता वाढवावी लागेल.

आर्थिक पाहणी अहवाल व केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६

              
कॅप्शन जोडा

                केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्वच स्पर्धापरीक्षांसाठी अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासणे आवश्यक असते. परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठरणाऱ्या मुद्दय़ांचा गोषवारा या लेखात दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१४-१५ चा आíथक पाहणी अहवाल व २०१५-१६ चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये २८ फेब्रुवारी २०१५ रोजी सादर केला. या वर्षीच्या आíथक पाहणी अहवालाची मांडणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या धर्तीवर करण्यात आली आहे. अहवालाची मांडणी पुढील दोन खंडांमध्ये करण्यात आली आहे-
  1. Outlooks & Prospectus
  2. Data About Recent Developments
या अहवालाची व्यापक संकल्पना 'Creating Opportunities & Reducing Vulnerability' अशी होती.
महत्त्वाची आकडेवारी

Way to Success in MPSC Exam ?




सफलता मिळत नसते, मिळवावी लागते ....

मित्रांनो,
मला बरेच जण (नेहमीच कुणी ना कुणी) विचारतात कि “मी हे हे
शिक्षण करत आहे किंवा कम्प्लीट केल आहे मग
मी एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेत सफल होईल का?”.

आता मलाच हा प्रश्न पडतो कि मला त्यांच्याबद्दल काहीच
माहित नाही आणि मी कस काय सांगू कि ते सफल होतील
कि नाही?

…पण एक मात्र मी खात्रीने सांगू शकतो कि सफलता मिळत
नसते तर ती मिळवावी लागते.
प्रत्येकाला सफल व्हाव अस वाटत असते आणि त्यात चूक
काहीच नाही.
एमपीएससीची कोणतीही परीक्षा असो किंवा युपीएससीची असो,
त्यासाठी अभ्यास करायचा असतो हे तर सर्वांनाच माहित
असते आणि प्रत्येक जन अभ्यास करतात हे तर आहेच.

Sure Shot About Maharashtra

 महाराष्ट्र विशेष 
 
महाराष्ट्र जिल्हे

  • भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के)
  • तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.
  • महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.
  • महाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०.
  • महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
  • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
  • महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८' उत्तर ते २२ अंश १' उत्तर. रेखांश ७२ अंश ६' पूर्व ते ८० अंश ९' पूर्व.

चलन विषयक काही महत्वाचे

चलन

  1. १ रुपयाच्या नोटा नाणे त्या पेक्षा कमी मुल्याची नाणे छापण्याचे व उत्तरदायित्व भारतीय अर्थ खात्याचे आहे.
  2. १ रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव केंद्रीय अर्थ खाते यांची सही असते.
  3. २ रुपये व त्यापेक्षा किंमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार RBI चा आहे.
  4. १ रुपयाच्या नाण्यासाठी शुध्द निकेल हा धातु वापरला जातो.
भारत सरकारच्या चार टाकसाळ आहेत.
  1. मुंबई (१८३०)
  2. कोलकाता (१९३०)
  3. हैद्राबाद (१९५०)
  4. नोएडा (१९८९)

केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या आणि आयोग:


  1. भूषण गगराणी समिती- महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता
  2. डॉ. नरेंद्र जाधव समिती-  विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी
  3. राम प्रधान समिती-  २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती.
  4. माधवराव चितळे समिती-  मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी
  5. न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेबआंबेडकर
    यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची चौकशी करण्यासाठी
  6. बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती- जमातीच्या कल्याणाकरिता

Current Affairs March 2015 Part- 3

चालू घडामोडी:-मार्च २०१५
 
Current Affairs
  • राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये २०११  मध्ये सुरू केलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणेच "एक प्रभाग-एक नगरसेवक‘ ही पद्धत सुरू करणारे विधेयक विधानसभेत कधी  मंजूर करण्यात आले?
    == १९ मार्च २०१५
  • फॉर्म्युला वनमधील माजी विश्वविजेता असलेल्या कोणत्या खेळाडूचा  मुलगा याच्या मोटारीला अपघात झाल्यामुळे  जखमी झाला आहे?
    == मायकल शूमाकर- मुलगा मिक शुमाकर
  • दक्षिण मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर परिसराचे अर्थात चौपाटीचे कोणते नवीन नामकरण करण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षप्रणित राज्य सरकारने केली आहे?
    == स्वराज्य भूमी
  • बहुचर्चित स्थानिक संस्था कर (एलबीटी) कधीपासून रद्द होणार आहे?
    == ०१ ऑगस्ट २०१५

स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सुचना..
  1. स्पर्धा परीक्षेचा फक्त अभ्यास करु नका तर तो आपल्या जगण्याचा एक भाग बनवा. प्रत्येक गोष्टीत अभ्यास शोधा तरच तुमच्यामध्ये भावी अधिकारी होण्याचे गुण तयार होतील.
  2. अनेक जण फक्त पाठांतरावर जास्त जोर देतात. आणि आपली बौद्धिक पातळी वाढवतात परंतू परिस्थितीला समजून घेण्याची क्षमता वाढवत नाहीत.घोकंपट्टीकरण्याऐवजीसमजून उमजून लक्षात ठेवण्यावर भर द्या.

वर्ग संख्या ट्रिक्स

  • 41 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग : 
41 चा वर्ग = 16  81
42 चा वर्ग = 17  64
43 चा वर्ग = 18  49
44 चा वर्ग = 19  36
45 चा वर्ग = 20  25
46 चा वर्ग = 21  16
47 चा वर्ग = 22  09
48 चा वर्ग = 23  04
49 चा वर्ग = 24  01
50 चा वर्ग = 25  00

वर्ग संख्यांच्या मांडणीकडे नीट लक्ष द्या
16,17,18,19,20,21,22,23,24,25  अशी चढत्या क्रमाची मांडणी तयार झालेली आहे, ती पहा. त्याचबरोबर
81,64,49,36,25,16,09,04,01,00 अशी उतरत्या क्रमाची 9,8,7,6,5,4,3,2,1,0 यांच्या वर्गाची मांडणी तयार झालेली आहे.

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश)
  2. राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
  3. नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
  4. कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर)
  5. बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
  6. महात्मा फुले- पुणे
  7. महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

महाराष्ट्रातील घाट

महाराष्ट्रातील घाट 

1.राम घाट ( ७ km )कोल्हापुर – सावंतवाडी
2.

अंबोली घाट ( १२ km )कोल्हापुर – सावंतवाडी
3.

फोंडा घाट  ( ९ km ) संगमेश्वर – कोल्हापुर
4.

हनुमंते घाट ( १० km ) कोल्हापुर – कुडाळ

भारतीय संविधानातील‬ महत्वाच्या घटना दुरूस्त्या

भारतीय संविधानातील‬ महत्वाच्या घटना दुरूस्त्या

 
1. १ली दुरुस्ती जून १८
  • १९५१ भूसम्पत्तिविषयक राज्य
  • विधानसभांच्या कायद्यास वैधता दिली गेली.
2. २री दुरुस्ती मे १ १९५३ संसदेत
  • राज्यांच्या प्रतिनिधीत्वाविषयी बदल लागू
3. ३री दुरुस्ती फेब्रुवारी २२
  • १९५५ राज्य, केंद्र व जोडसूचीत दुरुस्ती.
4. ४थी दुरुस्ती एप्रिल २७
  • १९५५ जमिन अधिग्रहणाबाबत
  • नुकसानभरपाई न्यायालयांच्या परिघाबाहेर

How To Prepare For Civil Servicess ?

                           २०१४ सालच्या डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न पाहता काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. एकतर मुख्य परीक्षेसाठी विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून व्यापक निरीक्षणात्मक अभ्यासाची पद्धत स्वीकारणे आज अपरिहार्य बनले आहे. चौफेर नजर ठेवत वर्षभरात घडणाऱ्या घटना, घडामोडी अचूकपणे टिपण्याची आणि त्या घटनांचा अभ्यास करत, विश्लेषणात्मक दृष्टी विकसित करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयांतील मूलभूत संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर अभ्यासक्रमातील घटकांना समकालीन घटना-घडामोडींशी जोडण्याची हातोटी विकसित करावी. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर अभ्यासक्रमातील मूळ घटकांची चालू घडामोडींशी नाळ जोडता आल्याशिवाय मुख्य परीक्षेतील प्रश्नांना सामोरे जाणे जिकिरीचे होऊन बसते. हा संबंध जोडताना संबंधित विषयाचे मूलभूत आकलन होणे क्रमप्राप्त ठरते. या पाश्र्वभूमीवर नागरी सेवा परीक्षेच्या तयारीमध्ये नियोजनाची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.
                          वास्तविक कोणत्याही ध्येयापर्यंत अचूकपणे मार्गक्रमण करण्यासाठी नियोजनाची गरज असते.  नियोजन ही एकदाच ठरवण्याची बाब नसून ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे. यूपीएससी परीक्षेच्या संदर्भात नियोजन कळीचे ठरते ते पुढील कारणांमुळे- व्यापक अभ्यासक्रम, वाचायचे बरेच संदर्भ, विविध प्रकारच्या विषयांचा अभ्यास, पूर्व-मुख्य परीक्षा आणि मुलाखत अथवा व्यक्तिमत्त्व चाचणी असे विविधांगी स्वरूप असणारी परीक्षा आणि त्यासाठी किमान एका वर्षांचा पूर्ण वेळ, सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज या बाबींमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला या परीक्षेच्या तयारीचे सखोल नियोजन करावेच लागते.

                           काही कालावधीत केलेला प्रचंड अभ्यास नव्हे तर निर्धारित कालावधीत केलेला नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास ही बाब या परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे. नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासामध्ये नियोजनाची भूमिका काय असते हे समजून घेताना काही उद्दिष्टे दृष्टिक्षेपात येतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू संपादन करण्यातून या परीक्षेचा अभ्यास अधिकाधिक सुलभ बनतो. ही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे दिसून येतात-
                              पहिला हेतू म्हणजे पर्याप्त (केवळ एकच किंवा भाराभर अशी दोन्ही टोके टाळून) संदर्भस्रोत वापरत या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करावी. मात्र, निवड करताना त्या संदर्भसाहित्याचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घ्यावी. आपण अभ्यासासाठी जे संदर्भसाहित्य वापरणार आहोत, ते अस्सल आहे काय याचा विचार प्रामुख्याने करणे अपेक्षित आहे. अस्सल संदर्भच का निवडावेत आणि कसे निवडावेत, असाही प्रश्न समोर येऊ शकतो. खरेतर विषयाची संकल्पनात्मक मांडणी, विस्तारित दृष्टिकोन, विश्लेषण आणि विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्याच्या समकालीन संदर्भाची चर्चा अस्सल संदर्भसाहित्यांमध्येच केलेली असते. उदा. 'एनसीईआरटी'ची क्रमिक पुस्तके वाचून झाल्यानंतर पुढील टप्प्यावर त्या विषयावरील निवडक संदर्भसाहित्यांचे वाचन आवश्यक ठरते. मात्र बहुतांश विद्यार्थी अभ्यास करताना हे करताना दिसत नाहीत.
                           या परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अनिवार्य ठरते. सुरुवात मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून करायची झाल्यास मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किती विषय समाविष्ट आहेत, कोणत्या विषयांना अधिक महत्त्व आहे, कोणत्या विषयांना किती प्रमाणात वेळ देण्याची आवश्यकता आहे, हे ठरवल्याशिवाय वेळेचे गणित सोडविता येत नाही. उदा. राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, नीती आणि प्रशासन हे अभ्यासघटक मोठे असल्याकारणाने त्यांना किती वेळ द्यावा लागेल याचा विचार सर्वप्रथम करायला हवा. त्यानंतर उर्वरित अभ्यासघटकांना वेळेचे वाटप करता येऊ शकते. कोणत्या घटकाचे आकलन होण्यास अधिक काळ लागू शकतो अथवा कमी लागू शकतो या मापदंडावरही वेळेचे वितरण करता येते. थोडक्यात, सर्व विषयांना योग्य न्याय देता येईल या दृष्टीने वेळापत्रक निश्चित करणे उपयुक्त ठरेल.
                         मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यास करताना संदर्भसाहित्यांवर कात्री चालवण्याचे कौशल्ये येणे हीसुद्धा आवश्यक बाब ठरते. याचा अर्थ आपण जी काही संदर्भसाधने वापरतो, ज्यामध्ये पायाभूत पुस्तके, संदर्भग्रंथ, वृतपत्रे तसेच नियतकालिके इत्यादींचा समावेश होतो, अशा साधन स्रोतांचे वाचन करताना या परीक्षेला पूरक आणि पुरेसा होईल एवढाच आवश्यक भाग त्यातून घ्यावा. त्यातील अनावश्यक भागाचे वाचन टाळता आले पाहिजे. एखाद्या संदर्भपुस्तकाचे संपूर्ण वाचन न करता त्यातील काही महत्त्वाचे िबदू विचारात घेण्याची गरज असते. त्यातून आपल्याला वेळ वाचवता येऊ शकतो. थोडक्यात, संदर्भसाहित्यातून कोणता भाग घ्यायचा आणि कोणता नाही याविषयीची संपादकीय दृष्टी आत्मसात करणे अनिवार्य आहे.
                    या परीक्षेच्या अभ्यासाची चौकट नियोजनाशिवाय निर्माण करता येऊ शकत नाही. आपण जेव्हा अभ्यासाची चौकट आखतो, त्या वेळी आपला अभ्यास काही विषय घटकांपुरता केंद्रित व एकांगी पद्धतीने न होता सर्व विषयांना त्यांच्या गरजानुरूप समन्याय देणारा असेल, याची खात्री बाळगायला हवी. एखादा घटक कितीही छोटा असो, आपण आखलेल्या चौकटीतून निसटून जाता कामा नये. अभ्यासाच्या चौकटीमुळे तयारी करताना नेमकेपणा आणि अचूकता येते. त्यामुळे आपल्याला तयारी करायची म्हणजे नेमके काय करायचे, कसे करायचे आणि कोणत्या संदर्भसाहित्याचा कसा वापर करायचा आणि कोणती कौशल्ये आत्मसात करायची याचा आराखडा सुस्पष्ट होतो. नागरी सेवा परीक्षेचा व्यापक पट बघता परीक्षेच्या अभ्यासाची आपापली चौकट विकसित करणे नितांत आवश्यक आहे.
                   नियोजनातून वाचन, चिंतन आणि लेखन यांचा धागा जुळवता यायला हवा. वाक्यांच्या पाठीमागील (केवळ शब्दार्थ नव्हे, मथितार्थही) अर्थ लक्षात घेऊन केलेल्या वाचनाला 'सूक्ष्म वाचन' म्हटले जाते. अशा वाचनातूनच आपल्या मनात चिंतनाची प्रक्रिया सुरू होते. या चिंतनातून किंवा विचारप्रक्रियेतून वाढलेली आकलनक्षमताच आपल्या लेखनात नवनिर्मिती आणू शकते. आपल्या नियोजनात लेखनाच्या सरावास योग्य वेळ देऊन त्यात नेमकेपणा व प्रभावीपणा याची हमी देता येईल.
                     या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करताना वरील हेतू साध्य होण्याकरता दीर्घकालीन नियोजनाचे महत्त्व अधोरेखित होते. दीर्घकालीन नियोजन आखताना ते लवचीक किंवा परिस्थितीसापेक्ष ठेवण्याचीही गरज असते. त्याच जोडीला प्रत्येक टप्प्यावरचे सूक्ष्म नियोजनसुद्धा तयार ठेवावे लागते. या परीक्षेची तयारी करताना विद्यार्थीसापेक्ष नियोजनाची पातळी वेगवेगळी असू शकते, याचे भान असणे अत्यावश्यक ठरते. नियोजनाची वरील चर्चा ही केवळ पद मिळवण्यापुरती मर्यादित न राहता आपण यशस्वितांच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकावर कसे असू याचा विचार करून ही मांडणी केलेली आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्याचा संकल्प ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे, त्यांना नियोजनाचे महत्त्व समजल्यानंतर त्यांच्या अभ्यासाची सुरुवात प्रत्यक्षात कुठून व कशी असेल, याची चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.     
Post views: counter Post views: counter

How To Prepare For MPSC State Service Pre Exam ?

                    
mpsc-state-before-to-deal-with-the-examination


    राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धापरीक्षेची पूर्वतयारी करताना काही अभ्यासतंत्रे विकसित करणे आवश्यक असते. त्याविषयी..
                             गेल्या काही वर्षांत राज्यभरातून स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा विचार करता, सुमारे ४५० पदांसाठी, १२-१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेलाही १३-१४ लाख विद्यार्थी बसतील, अशी अपेक्षा आहे. या परीक्षेला सामोरे जाताना काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

How To Read NCERT Books For Civil Servicess?

                         
ncert-books-base-for-upsc-examination


यूपीएससी अभ्यासाच्या आराखडय़ातील सर्वात महत्त्वाचा घटक किंवा साधन म्हणजे 'एनसीईआरटी'ची क्रमिक पुस्तके होत.
                         पदवीचे शेवटचे वर्ष संपल्यानंतर विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्षात अभ्यासाच्या तयारीचा संकल्प करतात, त्या वेळी अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, कोणती पुस्तके वाचावीत, असे अनेक प्रश्न समोर येतात. अशा परिस्थितीत सुरुवातीची दिशा महत्त्वाची असते. प्रारंभिक दिशाच चुकली तर पुढील प्रयत्न भरकटण्याची शक्यता अधिक असते. खरेतर या टप्प्यावर मार्गदर्शकाची निवड महत्त्वाची ठरते, जो आपल्याला एक आराखडा आणि मार्ग ठरवून देऊ शकतो. अशा निर्णायक प्रसंगी योग्य सुरुवात करण्यासाठी थोडा अधिक वेळ घेतला तरी चालू शकतो.

Understanding MPSC Paper No-2 : पेपर-२ आकलन

                                  अनेकदा विद्यार्थ्यांची अभ्यासाची कल्पना म्हणजे त्या विषयाशी संबंधित विविध पुस्तके वाचणे, अशी वेगवेगळी पुस्तके मिळवण्यासाठी निरनिराळ्या ग्रंथालयांकडे धाव घेणे, मित्रवर्गाकडून परीक्षेतील विषयांच्या वेगवेगळ्या नोट्स मिळवणे.. अशी नियोजन-शून्य पळापळ बहुसंख्य विद्यार्थी करत असतात. ज्याचा काहीही उपयोग नसतो. म्हणूनच आधी अभ्यास ही संकल्पना समजून घ्यायला हवी. अभ्यासाचे नियोजन करायला हवे.  शिस्तशीर - पद्धतशीर अभ्यास करून विषयांवर हुकूमत मिळवायला हवी.
                                  अभ्यासाचे नियोजन करताना वेळेचे व्यवस्थापन करावे लागते.  अभ्यास किती वेळ आणि कुठल्या वेळात करायचा हे निश्चित करावे लागते. वेळेचा परिणामकारक वापर करण्याची काही तंत्रे आहेत. ती शिकून नियोजनपूर्वक अभ्यासाची गुणवत्ता वाढवता येईल. इथे वेळेचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र अभ्यासावे लागेल. अभ्यासाची गुणवत्ता वाढवावी लागेल.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा : योग्य दृष्टिकोन हवा

                            राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती अलीकडेच पार पडल्या. १,३६७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यापकी बहुतांश उमेदवार एकतर पद प्राप्त असतात किंवा एक/दोन मुख्य परीक्षांचा अनुभव असणारे किंवा दोन/तीन वर्षांपासून प्रयत्न करणारे किंवा यूपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार असे होते. २०१२ साली, २०१३ साली आणि २०१४ साली राज्यसेवा, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या परीक्षांद्वारे यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी पाहिल्यास नेमकी हीच बाब अधोरेखित झालेली लक्षात येईल. त्यावेळी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नांत यशस्वी झालेले उमेदवारसुद्धा आहेत, पण हे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०१२ नंतर प्रकर्षांने जाणवणारा हा महत्त्वपूर्ण बदल आहे. या बदलामागे काही कारणे आहेत-

How the study doing that important:राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यास 'कसा' करता, हे महत्त्वाचे!

how the study doing that important
                                पूर्वपरीक्षा पेपर-१ मध्ये एकूण सात उपघटक आहेत. हे विषय पारंपरिक असले तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची सरळ दोन भागांत विभागणी करावी- खूप महत्त्वाचे आणि महत्त्वाचे. पहिल्या भागामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था या चार घटकांना ठेवावे. अभ्यासण्यासाठी बाकीचे चार घटक दुसऱ्या भागामध्ये येतील. या अतिमहत्त्वाच्या घटकांचे महत्त्व जास्त का याचा विचार केला की लक्षात येते, इतिहास वगळता या विषयांवरचे प्रश्न 'मूलभूत' संकल्पना पक्क्या असल्याशिवाय सोडविता येत नाहीत. प्रश्नांचा रोख संकल्प, तथ्ये, विश्लेषण, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या पलूंवर विचारण्यावर असतो. त्यामुळे याचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. 'इतिहास' विषय हा गटात असण्याचे कारण म्हणजे या विषयावरील प्रश्नांची जास्त संख्या आणि प्रश्नांचे विश्लेषणात्मक स्वरूप.

Analysis of question paper is important:प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे!

                          यूपीएससी परीक्षेचे गुणात्मक स्वरूप समजण्याकरिता गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण आणि विश्लेषण आवश्यक ठरते. ते कसे करावे, याविषयी..

                         शैक्षणिक वाटचालीमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकत असताना प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणास अभ्यासक्रमाइतके महत्त्व दिले जात नाही. खरे तर प्रश्नाभिमुख अभ्यास एका अर्थाने परीक्षाभिमुखच असतो. मर्यादित जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात या घटकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नागरी सेवा परीक्षा त्याला अपवाद नाही. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीमध्ये प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अनेक अंगांनी फायद्याचे ठरते.

UPSC Reference Books Are Important.....

                         अभ्यासासंबंधित मुद्दय़ांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच त्या विषयावरील सद्य चर्चेचे भान येण्याकरता यूपीएससी परीक्षेच्या तयारीत संदर्भपुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
                        अभ्यासाच्या प्रारंभिक टप्प्यात प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि 'एनसीईआरटी'च्या क्रमिक पुस्तकांचे वाचन याविषयी मागील काही लेखांमध्ये चर्चा केलेली होती. आजच्या लेखात अभ्यास पक्का व्हावा म्हणून संदर्भपुस्तकांची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विषयाच्या उपयोजनावर (application) तसेच चालू घडामोडींवर आधारित असतील तर वर्तमानपत्रे आणि नियतकालिके सोडून संदर्भपुस्तकांची गरज असते का, असा प्रश्न यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला सतावत

वैकल्पिक विषयाची निवड : How to select optional subject ?

                    
How to select optional subject ?
                     अनिवार्य विषय आणि वैकल्पिक विषय यांमध्ये सुवर्णमध्य किंवा समान दुवा साधता आला तर कमी कालावधीत हमखास यशाप्रत पोहोचता येईल. त्याविषयी..
                         नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या लेखी चाचणीमधील वैकल्पिक (Optional)  विषय ५०० गुणांपुरता (१,७५० गुणांपकी) मर्यादित असला तरी एकूण परीक्षेमध्ये कळीचा ठरू शकतो. २०१३ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात एकच वैकल्पिक विषय अनिवार्य केलेला आहे. नागरी सेवा परीक्षेमध्ये विषयाची खोली जाणून घेण्याचे उद्दिष्ट वैकल्पिक विषय ठेवण्यामागे असते. या परीक्षेची तयारी करताना काही विद्यार्थी बऱ्याचदा वैकल्पिक विषयास सुरुवातीपासून अधिक महत्त्व देऊन त्याची तयारी सुरू करतात. याउलट काहीजण त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करून पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षा तोंडावर आली असताना विषयाची निवड करून तयारीला लागतात. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षेचे खरेखुरे स्वरूप न समजल्याकारणाने नियोजनामध्ये छोटय़ा चुका राहून जातात. किंबहुना अभ्यासाचे उचित नियोजन केले जात नाही. परिणामी, घेतलेले कष्ट वाया जातात.

MPSC Exam TimeTable 2015

सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक …. 
या परीक्षांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
MPSC Exam Timetable 2015 




निबंध लेखन एक दुर्लक्षित टप्पा

essay-writing-a-neglected-stage
                            डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेतील निबंधाच्या अनिवार्य प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने २५० गुणांसाठी दोन निबंध लिहिणे अनिवार्य केले. त्या अंतर्गत एक निबंध अमूर्त तत्त्वविचारावर आणि दुसरा वर्तमान घडामोडींवर बेतलेला आहे. या दोन्ही निबंधाला प्रत्येकी चार पर्याय दिलेले असल्याने निवडीला अधिक वाव आहे. प्रत्येक निबंध विषयास किमान शब्दमर्यादा एक हजार असून ही प्रश्नपत्रिका लेखी चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण बनली आहे.
                           निबंधाच्या प्रश्नपत्रिकेमधून विद्यार्थ्यांची ताíकक विचारक्षमता आणि विश्लेषणात्मक ताकद जोखणे हा आयोगाचा उद्देश आहे. अभ्यासाद्वारे तर्क आणि विश्लेषण यावर आधारित स्वत:ची विचारप्रक्रिया जागी करून निबंध लेखनामध्ये ती रूपांतरीत करणे गरजेचे आहे. निबंधातून विद्यार्थ्यांच्या विचाराची समग्रता, ताíककता, विश्लेषणक्षमता आणि मुद्देसूद लेखन कौशल्य जाणवायला हवे.

सामान्य अध्ययनाची लेखी चाचणी

GS Written Test
                       नागरी सेवा परीक्षेत सामान्य अध्ययनाची व्याप्ती मोठी आहे. या लेखात मुख्य परीक्षेतील लेखी चाचणीमध्ये अनिवार्य असलेल्या सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी लेखनाची धाटणी कशी असायला हवी याचा ऊहापोह केला आहे. मुख्य परीक्षेचे मूल्यमापन लेखी चाचणीद्वारे होत असल्याने आपल्या यशाची मदार आपल्या लेखनशैलीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत आपल्या लेखनाचा दर्जा ओळखता आला पाहिजे. लेखन सुमार दर्जाचे असेल तर ते परिपक्व  कसे बनवता येईल यासंबंधीचे नियोजन कळत-नकळतपणे विद्यार्थ्यांकडून टाळले जाते. अभ्यास पूर्णत्वास पोहोचल्यानंतर लेखनात परावíतत करण्याची वेळ जेव्हा येते, त्यावेळी ते गडबडतात. ही लेखन समस्या मिटवण्यासाठी विद्यार्थी कोणताही प्रयत्न करीत नाहीत. इथे मुद्दा केवळ लेखन सुधारण्याचा नाही तर लेखी चाचणीत सृजनशीलता आणि कल्पकता कशी येईल आणि त्याच्या आधारे विश्लेषणात्मक आणि उपयोजित लेखन करता यावे हा आहे. त्यातून उत्तरपत्रिकेत आपले लेखन प्रभावी बनवता येऊ शकते.

Exam Pattern Of PSI-STI-Asst

पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक, विक्रीकर निरीक्षक परीक्षांचे स्वरूप

                        
                 पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षांना मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचे पदवीप्राप्त उमेदवार बसू शकतात. याशिवाय कृषी, विधी, अभियांत्रिकी पदवीधरांसाठी वेगळ्या विशेषज्ञ सेवा परीक्षांचे आयोजन आयोगामार्फत केले जाते. सर्वासाठी खुल्या असणाऱ्या काही परीक्षांबाबत या लेखात जाणून घेऊयात.  
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा-
    ही परीक्षा (महिला/पुरुष) चार टप्प्यांत होते.
  1. पूर्व परीक्षा - १०० गुण.  
  2. मुख्य परीक्षा - २०० गुण.
  3. शारीरिक चाचणी- १०० गुण.
  4. मुलाखत - ४० गुण. 
Post views: counter

Current Affairs Jan 2015 Part- 2

चालू‬ घडामोडी:- जानेवारी २०१५

  • आमदार आदर्श ग्राम योजना
  1. २०१६ पर्यंत एक आणि २०१९ पर्यंत दोन गावे आमदारांना दत्तक घ्यावी लागणार
  2. विधानसभा सदस्य २८९ 
  3. विधान परिषद सदस्य ७६ 
  4. एकूण सदस्य ३६७ 
  5. एकूण दत्तक गावे ११०१ 
  6. प्रभारी अधिकारी:-जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी
  7. संपर्क अधिकारी:-जिल्हा नियोजन अधिकारी

Current Affairs Jan 2015 Part- 1

चालू‬ घडामोडी:जानेवारी २०१५

  • ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ विजेते:-
  1. पुरुष एकेरीः नोव्हाक जोकोविच 
  2. महिला एकेरीः सेरेना विल्यम्स  
  3. पुरुष दुहेरीः बोलेली-फॉग्निनी 
  4. महिला दुहेरीः सँड्स-सॅफारोव्हा 
  5. मिश्र दुहेरीः पेस-हिंगिस
  • १९९७, ९८, ९९ अशी सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकाविणारी खेळाडू कोण?
== मार्टिना हिंगीस
  • भारताचा सदाबहार टेनिसपटू लिअँडर पेसने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ जिंकत कारकिर्दीतील कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
== पंधरावे ग्रँडस्लॅम जेतेपद

Current Affairs Feb 2015 Part- 3

चालू‬ घडामोडी:फेब्रुवारी २०१५

  • दग्गुबती रामा नायडू (डी. रामा नायडू)
  1. जन्म:- १९३६ साली आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्य़ात
  2. पहिला चित्रपट:- अनुरागम(१९६३)
  3. सुरेश प्रॉडक्शन्स अंतर्गत पाहिलां चित्रपट:-'रामुडू-भीमुडू'(१९६४)१५ भाषांमध्ये १५५ चित्रपटांची निर्मिती
  4. लोकसभा सदस्य:-बापतळा मतदारसंघ(१९९९)-तेलगु देसम पक्ष 
  5. सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
  6. दादासाहेब फाळके पुरस्कार:- २००९
  7. पद्मभूषण पुरस्कार:- २०१२
  8. मृत्यू:- १८ फेब्रुवारी २०१५(हैदराबाद)

Current Affairs Feb 2015 Part- 2

चालू‬ घडामोडी:फेब्रुवारी २०१५

  • राज्यात ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी होती. मात्र, त्याची अंमलबजावणी ठोसपणे होत नव्हती.त्यामुळे पर्यावरण विभागाने किती मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे?
== ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या
>पर्यावरणमंत्री रामदास कदम
>दुकानदार आणि उत्पादकांना १ ते ५ लाख रुपये दंड आणि पाच वर्षांचा कारावास अशा शिक्षेची तरतूद

Current Affairs Feb 2015 Part- 1

चालू‬ घडामोडी:-फेब्रुवारी २०१५

  • शैक्षणिक पात्रतेच्या निकषावरून नेमणुकीपासूनच वादग्रस्त ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या कोणत्या व्यक्तीस कुलगुरूपदावरून हटविण्याचा निर्णय राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेतला आहे?
== डॉ. राजन वेळूकर
>महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या १२(७) या तरतूदीनुसार प्रकुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांच्याकडे कुलगुरूपदाचा कार्यभार सोपविला आहे.
  • कुलगुरूंना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठविणे, ही महाराष्ट्रातील दुसरी तर मुंबई विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.अशी कारवाई पहिल्यांदा कोणावर करण्यात आली होती?
== संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर

केंद्रीय‬ अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

केंद्रीय‬ अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये


  1. अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक फिल्म इन्स्टिट्यूट
  2. छोट्या उद्योजकांसाठी मुद्रा बॅंकेची स्थापना
  3. करसंकलन अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यास मनरेगासाठी सर्वाधिक निधीची तरतूद 
  4. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद
  5. अशोकचक्राचे चिन्ह असलेले सोन्याचे नाणे आणणार
  6. निर्भया निधीसाठी आणखी एक हजार कोटींची गुंतवणूक

Current Affairs March 2015 Part- 2

चालू‬ घडामोडी मार्च २०१५ 


  • रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली असून, रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करत किती टक्के केला आहे?
== ७.५० टक्के
  • रिझर्व्ह बँकेचे नव्या आर्थिक वर्षांतील(२०१५-१६) पहिले पतधोरण कधी जाहीर होणार आहे?
== ९ एप्रिल २०१५
  • रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक कोणत्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला.
== ३० हजार(३०,०२४.७४)-(०४ मार्च २०१५)

Clerk-Typist [Marathi-English] Examination-2014 Cut off list



Here is Cut Off list of Clerk-Typist [Marathi-English] Examination-2014


Clerk-Typist [Marathi-English] Examination-2014 Cut off list



Current Affairs March 2015 Part-1

चालू‬ घडामोडी:- मार्च २०१५
  • कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विदेशात सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा सौरभ गांगुलीचा विक्रम मोडीत काढला.भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वात आतापर्यत परदेशात किती विजय मिळविले आहेत?
 - ५९
  • कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याच्या कोणत्या माजी भारतीय कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी महेंद्रसिंग धोनीने केली आहे?
- मोहम्मद अझहरुद्दीन(१७४ सामने)
  • वने डे कारकिर्दीत एकही शतक न ठोकता ५ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा खेळाडू कोण?
  - मिस्बाह उल हक
  • २००२ सालच्या गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीतील पीडित व्यक्तींसाठी जमा केलेल्या पैशाच्या गैरव्यवहारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास

पंचशील आणि अलिप्ततावाद

  • पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरुंनी सूत्रे हाती घेतली. पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र खात्याचा कार्यभारही नेहरुंनी आपल्याकडेच ठेवला नेहरुंना जागतिक इतिहासाची सखोल माहिती होती. तसेच आंतराराष्ट्रीय संबंधाची चांगली जाण होती. नेहरुंनी देशाच्या हितसंबंधाला अग्रक्रण देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशील धोरणाच्या माध्यामातून जागतिक शांतता व सहकार्य वृध्दिंगत केले. तर अलिप्ततेच्या

स्वतंत्र भारताची राज्यघटना

लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.

भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता

  • फ्रेंच वसाहतींची मुक्तता :-

युरोपीय व्यापार्‍यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी, माहे, कारिकल, चंद्रनगर, इ. ठिकाणी वसाहतींची स्थापना केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७०७ मुघल साम्राज्य कमकुवत झाले याचा फायदा युरोपीय व्यापारी कंपन्यांनी घेतला व्यापाराच्या मक्तेकदारीवरुन इंग्रज व फ्रेंच यांच्यात मोठी स्पर्धा झाली. दक्षिण भारताच्यापूर्व किनार्‍यावरील चेन्नई, येथे इंग्रजांची मुख्य वखार होती. तर चेन्नई शेजारीच पॉडेचरी हे फ्रेंचांचे मुख्य ठाणे होते.

संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण

  • भारतीय संस्थानिकांचा पूर्व इतिहास

ब्रिटिश राजवटीत हिंदुसथानचे ब्रिटिश भारत व संस्थानिकांचे राज्य अशा दोन भागात करण्यात आले. संस्थानिक ब्रिटिश सरकारचे मांडलिक होते. १७५७-१८१३ या कालखंडात संस्थानांना सन्मानाची वागणूक दिली १८५८ च्या राणीच्या जाहीरम्यानुसार संस्थानांना अभय देण्यात आले. पुढील काळात ब्रिटिश रेस्ंिाडेंटच्या माध्यामातून संस्थानांच्या राज्यकारभारातील हस्तक्षेप सुरुच राहिला.

द्विराष्ट्र सिध्दान्त आणि हिंदुस्थानची फाळणी

इंग्रजांनी १८७० पासून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. फुटीरतेची भावना जोपासणे व वाढविण्याचे कार्य मुस्लीम नेते सर सय्यद अहमद खान यांनी केले. त्यांनी १८७५ मध्ये अलीगढ येथे मुहमेडन अ‍ॅग्लो ओरिएंटल कॉलेजी स्थापना केली. पुढे मुस्लीम फुटीरवादी राजकारणाचे प्रमुख केंद्र बनले सय्यद यांनी १८८६ मुस्लीम एज्यूकेशनल कॉन्फन्रस संघटना स्थापन केली व समाजाचे ऐक्य घडवून आणले. प्राचार्य बेकच्या सल्ल्यानुसार सय्यद यांनी १८८८ मध्ये इंडियन पेटि्रअ‍ॅटिक असोसिएशन संघटना स्थापन केली. कॅाग्रेसशी

भारत स्वतंत्र झाला

१९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली. तशातच सर्वसामान्य भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकत्र्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.
दुसरे महायुध्द संपता संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन

क्रांतिकारी चळवळी आणि भारतीय राष्ट्रीय आर्मी

  • आझाद हिंद सेनेची कामगिरी

भारतीय स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रंूशी मैत्री केली. जानेवारी १९४१ मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. मलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे २१ ऑक्टोबर १९४३ रोजी हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले. इंग्रजाविरुध्द युध्द घोषण केली. जय हिंद, चलो दिल्ली या घोषणेनूसार वाटचाल सुरु केली.

स्वदेशीची चळवळ

२० जुलै १९०५ रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली. सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते. बंगालमधील उसळत्या राष्ट्रवादाची लाट त्यायोगे थोपविता येईल, असा साम्राज्यवाद्यांचा मानस होता.
१६ ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले. कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला ५०,००० लोक हजर

चलेजाव आंदोलन (१९४२)

क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड. गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान. कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
Quit India Moment 1942

  1. प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ. बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.

असहकार आंदोलन

भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकंाडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही. इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ नच केले गेले. या घटनांमुळे भारतीय जनतेने ब्रिटिश सरकारविरूध्दचा आपला लढा अधिक तीव्र केला.
  • खिलाफत चळवळ

पहिल्या महायुध्दानंतर तर्कस्तानवर कठोर तह लादला गेल्याने प्रक्षुब्ध झालेल्या भारतीय मुस्लीम समाजाने खिलाफत आंदोलन उभारले. राष्ट्रीय सभेने खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा आणि मुस्लिमांनी राष्ट्रीय

सविनय कायदेभंग आंदोलन

असहकार आंदोलन मागे घेतल्यावर राष्ट्रीय चळवळ काही काळ मंदावली १९२७ नंतर मात्र सायमन आयोगावरील बहिष्कारातून राष्ट्रीय चळवळीत नवा जोम व उत्साह संचारला आणि त्याचा आविष्कार सविनय कायदेभंगाच्या चळवळीतून झाला.

सत्याग्रह पर्वाला प्रारंभ

लोकमान्य टिळकांना अखेरच्या काळात, भारतीय राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधीचे आगमन झाले. भारतीय जनतेच्या ब्रिटिश शासनाविरुध्दच्या असंतोषाला त्यांनी सत्याग्रह व व्यापक जनआंदोलनाव्दारे वाचा फोडली. इ.स. १९२० मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली.
  • सुरवातीचे सत्याग्रह

भारताच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गांधीजीनी दक्षिण आफ़्रिकेतील गौरवणीय सरकारच्या वर्णव्देषी धोरणाविरूध्द सत्याग्रहाच्या तंत्राचा प्रथमत: आणि यशस्वीरीत्या वापर केला. दक्षिण आफ़्रिकेतून परत

मवाळवादी युग आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका


Gopal krushn Gokhale

प्रारंभीचे राष्ट्रवादी मवाळ म्हणून ओळखले जातात. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून साम्राज्यवादाचे केलेले विश्लेषण आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी सतत चालविलेली चळवळ होय. व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्था या तिन्ही दृष्टींनी साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेने कशी पिळवणूक केली याचे त्यांनी विश्लेषण केले. भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविणे हेच ब्रिटिश वसाहतवादाचे सार आहे हे त्यांनी पक्के ओळखले. केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश, ब्रिटनमध्ये तयार होणार्‍या मालाला हुकमी बाजारपेठ व परकीय भांडवल गुंतवणुकीस उत्तम क्षेत्र् असे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप प्राप्त करुन देण्याचा जो ब्रिटिश

हिंदी राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे

पाश्चात्य शिक्षणातून हिंदुस्थानात एका सुरक्षित वर्गाचा उदय झाला. या वर्गानेच पुढे आपल्या समाजाचे नेतृत्व केले. विविध प्रांतात राहणारे हिंदू मुसलमान, जैन, पारसी, इ. विविध धर्माचे लोक हे हिंदुस्थान देशाचे नागरिक आहेत. ही राष्ट्रवादी भावना हळूळळू तयार त्यातून पूढे १८८५ साली राष्ट्रभाषा (कॉग्रेस) ही राजकीय संघटना स्थापन झाली. त्या राजकीय संघटनेची महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

धर्मसुधारणेचा परिणाम

swami vivekanand
एकोणिसाव्या शतकात ब्राम्हो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, रामकृष्ण मिशन, थिऑसॉफिकल सोसायटी, इ. अनेक धर्मसंघटना हिंदुस्थानात तयार झाल्या त्याद्वारे राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, अ‍ॅनी बेझंट यांसारख्या महान सुधारकांनी जी धार्मिक जागृती घडवून आणली

दुसर्‍या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ

  • ऑगस्ट घोषणा १९४०

दुसर्‍या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने ८ ऑगस्ट १९४० रोजी घोषण केली. त्यानुसार (१) भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे, (२) कार्यकारी मंडळात हिंदी सभासदांची वाढ करणे (३) राज्यघटनेसाठी घटना परिषद स्थापन करणे (४) अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे.

गांधीवादाचा विकास आणि महात्मा गांधीजींची भूमिका

  • भारतीय राजकारणात गांधीजींचा उदय

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. इंग्लंडमधील बार अ‍ॅट लॉची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये राजकोट व मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरु केला रामचंद्र रवजीकडून अहिंसेचे धडे घेतले १८९३ मध्ये हिंदी कंपनीचे वकिल म्हणून दक्षिण आफ़्रिकेत गेले. इंग्रज सरकारचा अन्याय मोडून काढण्यासाठी सत्याग्रहाचा प्रयोग केला व न्याय मिळवला ना. गोखल्यांच्या विचारानुसार गांधीजी भारतात १९१५ मध्ये आले. सर्व भारतात दौरा काढला. इंग्रजाविरुध्द आंदोलनाची तयारी केली.

गांधीजींचे पदार्पण

                         
Gandhi

     स्वातंत्र्यचळवळीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १९१९ मध्ये सुरु झाला. त्यावेळी प्रथमच जनआंदोलनांनी सुरवात झाली.पहिल्या महायुध्दकाळात ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका हया दोस्त राष्ट्रांनी जाहीर केले होते की, जागतिक महायुध्द हे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठीच लढले जात आहे. पण युध्दात विजी झाल्यानंतर वसाहतवादी साम्राज्यसज्ञ्ल्त्;ाा नाहीशी करण्यास ते फारसे उत्सुक दिसेनात. भारतीयांनी युध्दप्रयत्नात सर्व सहकार्य दिले होते एवढेच नव्हे तर युध्दाची झळ मोठया प्रमाणात सोसली होती. त्याचे योग्य चीज होईल, अशी त्यांना आशा होती. पण त्याचा लवकरच भाषांतरांवरूनरमनिरास झाला.

भारतीय क्रांतीकारी चळवळ

१८५७ चा उठाव अयशस्वी झाल्यावर ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र संघर्षाचा मार्ग भारतीयांनी सोडून दिला. भारतात राष्ट्रवाद मूळ धरू लागला होता. त्याचेच पर्यावसन म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना होय. १८८५ मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सभा सुरुवातीला नेमस्तपंथीय होती. पुढे बदलत्या परिस्थितीमुळे ती जहालवादी बनू लागली. राणीच्या जाहीरनाम्यातील आश्र्वासने ब्रिटिशांनी पाळली नाहीतच, उलट भारतीय जनतेची आर्थिक पिळवणूक सुरु ठेवली. ब्रिटिशांच्या धोरणामुळेच आपला देश दरिद्री बनला हे भारतीयांना कळून चुकले. ब्रिटिशांचे

जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका

Lokmanya Bal Gangadhar Tilak


१८९२ पासून इंग्रजांच्या न्यायी व उदारमतवादी धोरणाबाबत साशंकता निर्माण झाली. र्लॉड कर्झनची राजवट, बंगालची फाळणी आणि स्वदेशी बहिष्कार चळवळ यातून जहालवादाचा उदय झाला. जहालवादी विचार म्हणजे सरकारशी सहकार्याऐवजी संघर्ष प्रार्थऐवजी प्रतिकार, या मार्गाने सरकारवर पडपण आणणे. लाल, बाल, पाल यांनी नेतृत्व करून सभा चर्चा वृतपत्रे व्याख्याने इ. साधनांद्वारे जहाल विचाराचा प्रसार केला.