Post views: counter

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना



महाराष्ट्रातील इतर स्थानिक डोंगर :
  1. कोल्हापूर - पन्हाळा व ज्योतिबा डोंगर, चिकोरी डोंगर 
  2. नंदुरबार - सातपुडा पर्वताचा भाग, तोरणमाळ डोंगर 
  3. अमरावती - गविलगड टेकड्या व माळघाट डोंगर 
  4. नागपुर - गरमसुर, अंबागड, व मनसर टेकड्या 
  5. गडचिरोली - भामरागड, सुरजगड, चिरोली, चिमुर टेकड्या 
  6. भंडारा - दरेकसा, नावेगाव टेकड्या 
  7. गोंदिया - दरेकसा, नावेगाव टेकड्या
  8. चंद्रपूर - चांदूरगड, पेरजागड 
महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :
  • महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराने व्यापला आहे.
  • लांबी-रुंदी : पूर्व-पश्चिम - 750km. उत्तर-दक्षिण - 700km 
  • ऊंची : 450 मीटर - या पठाराची ऊंची पश्चिमेस (600मी) जास्त व पूर्वेस (300मी) कमी आहे.
  • महाराष्ट्र पठार डोंगररांगा व नद्या खोर्‍यानी व्यापले आहे. 
महाराष्ट्र पठार हे विस्तृत पठार असले तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
  1.  हरिश्चंद्र डोंगररांगेत - अहमदनगर पठार. 
  2.  बालाघाट डोंगर - मांजरा पठार.  
  3.  महादेव डोंगररांगेत : पाचगणी पठार, सासवड पठार, औध पठार, खानापुर पठार, जत पठार.  
  4. सातमाळा डोंगररांगेत - मालेगाव पठार, बुलढाणा पठार.  
  5. सातपुडा डोंगररांगेत - तोरणमाळ पठार, गविलगड.        

कोकण किनारपट्टी

कोकण किनारपट्टी
  1. स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
  2. विस्तार : उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
  3. लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  
  4. क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी. 
कोकणातील प्राकृतिक रचना :
                           कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.किनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे. कींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
उतार पूर्व-पश्चिम दिशेस 'मंद' स्वरूपाचा आहे. या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली 'भुरुपे' आढळतात. 
उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.

कोकणचे उपविभाग :
  • उत्तर कोकण - ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड. हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे. ओद्योगिकदृष्ट्या प्रगत. लोकसंख्येची घनता अधिक. नागरी लोकसंख्या जास्त.

सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व - पश्चिम दिशेत (वायव्य - आग्नेय)
A. सातमाळा - अजिंठा डोंगररांगा :  
  1. पूर्व - पश्चिम दिशेत विस्तार
  2. जिल्हा - नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.  
  3. उंची - 200 ते 300 मीटर 
  4. ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.
  5. पश्चिमेकडील भागास - 'सातमाळा'
  6.  पूर्वेकडील भागास - 'अजिंठा' म्हणतात.
  7.  या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्‍यात अजिंठा लेण्या आहेत.    
  8.  या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.
  • धुळे - गाळणा डोंगर 
  • नांदेड - निर्मल डोंगर 
  • औरंगाबाद - वेरूळ डोंगर 
  • हिंगोली - हिंगोली डोंगर 
  • नांदेड - मुदखेड डोंगर 
  • यवतमाळ - पुसद टेकड्या 

मध्ययुगीन इतिहास

                                  मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या आणि नवमूल्यावर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची व अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन, वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.
                                     केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.

‎अहमदनगर जिल्हा

अहमदनगर जिल्हा‬

                               महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा .आजच्या परिस्थितीतअहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे.शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात राहाता तालुकातआहे.जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखानेआहेत. प्रवरानगर येथेआशिया खंडातील पहिला सहकारी साखरकारखाना स्थापन झाला होता. 'राळेगणसिद्धी' या खेड्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ' हिवरे बाजार' हेआदर्श खेडे म्हणून नावारूपासआले.
Ahmadnagar

  • ‎जिल्ह्याचे_क्षेत्रफळ‬१७,४१२चौ.किमी. 
  • लोकसंख्या इ.स.२०११च्या जनगननुसार४५,४३,०८०इतकी आहे.
                             राज्याच्या मध्यभागी असलेल्याअहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा वऔरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ;पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तरनैर्ऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणेजिल्हा हे जिल्हे वसलेलेआहेत.

महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती

महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती......
१९५१ मध्ये भारतात आदिवासी लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा ४था क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एकुण ४७ आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत.
warli pentings

१) सह्याद्री विभाग:-
= नाशिक,रत्नागिरी, रायगड, ठाणे, अहमदनगर, पुणे इ.
= मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकुर, दुबळा धोडीया इ.
२) सातपुडा विभाग:-
= धुळे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, नांदेड इ.
= कोकणा, पावरा, गामीत, गावीत, भिल्ल, कोरकू, धानका, पारधी, नायकडा, राठवा इ.
३) गोंडवन विभाग:-
= चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर इ.
= गोंड, आंध, कोलाम, परधान, हळबा-हळबी, कावर, थोटी- थोट्या, कोरकू, माडीया, राजगोंड इ.
मुळात अकोले तालुक्याचा पश्चिम पट्टा हा डोंगराळ आणि वेगवेगळ्या आदिवासींची वस्ती असलेला शेकडो कदाचित हजारो वर्षापासून या आदिवासी जमाती या पर्वतराजीच्या कुशीत आपले नैसर्गिक

पालघर जिल्हा निर्मित


 पालघर जिल्हा
पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014
रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा
म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.

नव्याने निर्णान झालेल्या या जिल्ह्यात खालील 8 तालुके असतील -
• वसई
• वाडा
• जव्हार
• मोखाडा
• पालघर
• डहाणू
• तलासरी
• विक्रमगड

ठाणे जिल्ह्यात पंधरा तालुके होते . त्यात तलासरी, डहाणू,
जव्हार, मोखाडा, पालघर , विक्रमगड, वाडा, शहापूर

थोडक्यात महत्वाचे

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिँगे !!!  
  1. घृष्णेश्वर - वेरूळ, औरंगाबाद
  2. परळी वैज्यनाथ - परळी, बीड
  3. औँढा नागनाथ - औँढा, हिँगोली
  4. भीमाशंकर - पुणे
  5. ञ्यंबकेश्वर – नाशिक
जगातील सर्वात लांब !!
  1. सर्वात लांब नदी - नाईल (इजिप्त) ६६७० किमी
  2. सर्वात लांब नदी - लँम्बर्ट (अंटार्क्टिका) ४०२ किमी
  3. सर्वात लांब कालवा - सएज कालवा (इजिप्त) १६२ किमी
  4. रेल्वेचा सर्वात लांब बोगदा - सैकन रेल्वे बोगदा जपान.
  5. सर्वात लांब भिँत - चीनची भिँत (२२४० मी)
विवीध क्रांती-
  1. हरितक्रांती - अन्नधान्य उत्पादनात वाढ
  2. धवलक्रांती - दुध उत्पादनात वाढ
  3. श्वेतक्रांती - रेशीम उत्पादनात वाढ
  4. लालक्रांती - शेळी, मेँढी उत्पादनात वाढ
  5. नीलक्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
  6. पीतक्रांती - तेलबिया उत्पादनात वाढ
  7. ईक्रांती - इलेक्ट्राँनिक माध्यमांचा वापर
  8. तपकिरी क्रांती - कोकोच्या उत्पादनात वाढ

Making of Indian Constitution

भारतीय राज्यघटना :
  • पार्श्वभूमी:दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता. 
या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.
घटना परिषदेची रचना : 
  1. घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते. 
  2. निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.
  3. भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात ?

  1. हवामनाचा अभ्यास------------------------------- मीटिअरॉलॉजी
  2. रोग व आजार यांचा अभ्यास--------------------- पॅथॉलॉजी
  3. ध्वनींचा अभ्यास---------------------------------- अॅकॉस्टिक्स
  4. ग्रह-तार्यांचा अभ्यास----------------------------- अॅस्ट्रॉनॉमी
  5. वनस्पती जीवनांचा अभ्यास---------------------- बॉटनी
  6. मानवी वर्तनाचा अभ्यास-------------------------- सायकॉलॉजी
  7. प्राणी जीवांचा अभ्यास--------------------------- झूलॉजी
  8. पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास----- जिऑलॉजी
  9. कीटकजीवनाचा अभ्यास------------------------ एन्टॉमॉलॉजी
  10. धातूंचा अभ्यास----------------------------------- मेटलर्जी

लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१)

                            लॉर्ड आयर्विन (१९२६ – १९३१) 

लॉर्ड आयर्विनच्या काळातील महत्वपूर्ण घटना –


१) सायमन कमिशन :
  1. १९१९ च्या माँटेग्यु चेम्सफोर्ड कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतात सायमन कमिशन पाठविण्याची घोषणा केली. तेंव्हा ब्रिटनचे पंतप्रधान सर रॅम्से mमॅक्डोनॉल्ड हे होते. घोषणेनुसार त्यांनी ७ सदस्य असलेली एक समिती इस. १९२७ मध्ये नियुक्त केली. या समितीच्या अध्यक्षपदी सर जॉन सायमन यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीतील सातही सदस्य इंग्रज असल्यामुळे भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केला. 
  2. इस. १९२८ मध्ये सायमन कमिशनने भारतभर दौरा केला. ठिकठिकाणी “सायमन गो बॅंक” ही घोषणा देवून सायमन कमिशनला विरोध करण्यात आला. अशाच एका मोर्चाचे नेतृत्व करणा-या लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला झाला. थोड्या दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
  3. १० ऑगस्ट १९२८ रोजी नेहरू अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. मुस्लीम लीग व हिंदू महासभेने नेहरू अहवाल फेटाळून लावला. 

Current Affairs April 2015 Part - 4

चालू घडामोडी एप्रिल २०१५ 
Current Affairs

 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार:-
  1. -२०११ ते २०१४ या कालावधीत देशामध्ये बँक खात्यांची वाढ ३५ टक्क्यांवरून ५३ टक्क्यांवर झेपावली.
  2. -देशातील व्यवहारशून्य खात्यांच्या संख्येत होणा-या वाढीचा वेगही प्रचंड असून हा दर ४३ टक्के एवढा आहे.
  3. -२०११ ते २०१४ या कालावधीत १७.५ कोटी नवी खाती सुरू झाली.
  4. -जनधन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ९७ टक्क्यांपेक्षा जास्त खाती सुरू करण्यात आली. यातील ७२ टक्के खाती ही ‘झीरो बॅलन्स’ दाखवत आहेत.
सेबीची आकडेवारी:-
  1. -देशातील ४४ फंड हाऊसेसमधील गुंतवणूकदारांच्या खात्यांची आकडेवारी सेबीने जाहीर केली आहे.
  2. -यात गेल्या आर्थिक वर्षामध्ये इक्विटी खात्यांची ३.१७ कोटींवर गेली आहे. आधीच्या वर्षाअखेरीस ही संख्या २.९२ कोटी एवढी होती.
  3. -२०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूकदारांच्या २५ लाख खात्यांची भर पडली.
  • केपीएमजी या संस्थेने जागतिक बांधकाम अहवाल नुकताच जाहीर केला आहे.त्यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये देशभरातील जवळपास किती  टक्के बांधकाम कंपन्यांवर एका किंवा त्यापेक्षा जास्त सुमार प्रकल्पांचा भार असल्याचे केपीएमजीने आपल्या अहवालात म्हटले आहे?
== ८०%

पृथ्वीचे अंतरंग

 ●● पृथ्वीचे अंतरंग ●●

'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.

पृथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.

  1. पृष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे.  
  2. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.

The complete list of National Highways in India :

The complete list of National Highways in India :
 

NH 1 (km. 456) – Delhi to Amritsar and Indo-Pak Border
NH 1A (km. 663) – Jalandhar to Uri
NH 1B (km. 274) – Batote to Khanbal
NH 1C (km. 8) – Domel to Katra
NH 1D (km. 422) – Srinagar to Kargil to Leh
NH 2 (km. 1,465) – Delhi to Dankuni
NH 2A (km. 25) – Sikandra to Bhognipur
NH 2B (km. 52) – Bardhaman to Bolpur
NH 3 (km. 1,161) – Agra to Mumbai

Rajyaseva New Syllabus

                                  या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे युपीएससीच्या प्रीलियमच्या अभ्यासक्रमाची कॉपी, पेस्ट आवृत्ती आहे. त्यात भर फक्त महाराष्ट्र या शब्दाची आहे. अभ्यासक्रमात ज्या ज्या ठिकाणी देश वा भारत आहे तेथे राज्य व महाराष्ट्र हे शब्द अॅड केले आहेत. बाकी अभ्यासक्रम सेम टू सेम. पण या अचानक बदलाविरुद्ध कुठेच दाद मागण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीप्रमाणे परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.

• नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :
नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील.
पेपर- १ (गुण २००- २ तास)
राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण
चालू घडामोडी. 

भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह)
आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ

General MPSC Book List

मित्रांनो आपल्यापैकी बराच जन मला MPSC साठी उपयुक्त पुस्तकांची यादी माहिती विचारात असतो त्या सर्वांसाठी मी काही उपयुक्त पुस्तके सुचवत आहे. ... 
MPSC Book List


MPSC च्या परीक्षेंसाठी काही उपयुक्त संदर्भ ग्रंथे:

• पंचायत राज: K'सागर प्रकाशन (राज्य शासनाने पंचायत व्यवस्थेवरील उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ असा मान दिलाये)
पंचायत राजसाठी नुसता ह्या एका पुस्तकाचा अभ्यासही पुरेसा ठरू
शकतो यात दुमत नाही.

भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्टय़े

भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्टय़े
                   भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक, परिश्रमपूर्वक घेतल्याचे आपल्याला दिसते. भारतीय राज्यघटेनवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व व्यवहाराचा प्रभाव पडल्याचे दिसते आणि स्वातंत्र्यलढय़ातून आकारास आलेल्या भारतीय परिस्थितीचे अपत्यदेखील
मानले जाते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेला विशेष स्वरूप प्राप्त झालेले आहे. तिची काही ठळक वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत-लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना मोठी आहे. सुरुवातीला राज्यघटनेत २२ प्रकरणे, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत २४ प्रकरणे, ४४८ कलमे आणि १२ परिशिष्टे आहेत.
  1. ताठरता व लवचीकता यांचा समन्वय -भारताची राज्यघटना अंशत: ताठर आणि अंशत: लवचीक आहे. घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही सर्वसामान्य बाबीसाठी पुरेशी लवचीक आणि महत्त्वाच्या बाबीसाठी पुरेशी ताठर आहे. त्याचा योग्य मेळ भारतीय राज्यघटनेत घालण्यात आला आहे.
  2. लोककल्याणकारी राज्य - भारतीय राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वागीण विकास साध्य करून कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा होय. धर्म, जात, वंश, प्रदेश असा कोणताही भेदभाव लोककल्याणाच्या बाबतीत न करता प्रत्येक व्यक्तीचा राजकीय, सामाजिक, आíथक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साध्य करण्याची जबाबदारी शासनाची आहे.

साावित्रीबाई फुले

साावित्रीबाई फुले 
सावित्रीबाई फुले

  • जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१.
  • मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७.
                         सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती जोतिराव फुले यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही.त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाआऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. 

Refrance Book List For Tax Assistant exam ?

कर सहायक तयारी कशी करावी
               मित्रानो कशी सुरु आहे तयारी.कर सहायक पदाची ४५० पदासाठीची एम पी एस ची जाहिरात आली आहे.पण हि फक्त मराठी ३० आणि इंग्रजी ४० टायपिंग परीक्षा पास केलेल्या किवा कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारानाच देता येते. त्यामुळे अजून ज्यांनी कोणी टायपिंग केले नसेल त्यांनी जून पासून करण्यास काही हरकत नाही कारण इतर विभागाच्या सुधा जाहिरात निघत असतात झाला तर फायदाच होतो. पण आता ज्यांचे टायपिंग पूर्ण आहे त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी आहे तेव्हा एक world cup च्या वेळी प्रसिद्ध होत असलेल्या
जाहिरातीप्रमाणे "मौका मौका " आहे तेव्हा फायदा करून घ्या एक पोस्ट हातात घ्या आणि पुढे अभ्यास करतच राहा चांगल्या पोस्ट साठी. आता कर सहायक हि परीक्षा कशी असते किवा त्याचे स्वरूप काय असते.

                        या परीक्षेमध्ये मराठी,इंग्रजी,सामान्यज्ञान,बुद्धिमत्ता चाचणी,मुलभूत गणितीय कौशल्य आणि पुस्तपालन आणि लेखाकर्म हे विषय असतात. या विषयावर साधारणपणे २०० प्रश्न ४०० गुणासाठी विचारले
Post views: counter

Current Affairs April 2015 Part - 3

चालू‬ घडामोडी एप्रिल २०१५ 
Current Affairs April 2015

  • नेपाळमध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाल्यानंतरचे पहिले पंतप्रधान व १९६३ ते २००४ या दरम्यान पाचवेळा पंतप्रधान झालेल्या कोणत्या माजी पंतप्रधानांचे नुकतेच निधन झाले आहे?
== सूर्य बहादूर थापा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट‘ असणाऱ्या स्मार्ट शहरांच्या उभारणीला आता हिरवा कंदील मिळाला असून, देशातील पहिली स्मार्ट सिटी कोठे तयार करण्यात येणार आहे?
== साबरमती नदीच्या तीरावर-गुजरात
  1. -देशातील स्मार्ट शहरांच्या उभारणीसाठी सरकारने 60 अब्ज रुपयांची अर्थसंकल्पी तरतूद केली आहे.
  2. -या स्मार्टसिटीला "गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी‘ (गिफ्ट) असे नाव देण्यात आले असून, हे शहर मोठे आर्थिक केंद्रही असेल.
  3. -"आय. एल. अँड एफ. एस.‘ इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्‍शनच्या सहकार्याने या शहराची उभारणी केली जात आहे.
  • नेट न्युट्रॅलिटीची संकल्पना:-सर्व वेबसाईट्स सारख्याच वापरता आल्या पाहिजेत. सर्व वेबसाईट्सचा डाऊनलो़डिंग स्पीड सारखाच असला पाहिजे. तसेच शुल्कही सारखेच असले पाहिजे, अशी नेट न्युट्रॅलिटीची संकल्पना आहे. थोडक्यात सांगयाचे तर इंटरनेट सेवा पुरविणा-या सर्व कंपन्यांच्या सेवेचा दर्जा सारखा असावा. तसेच सेवेची किंमतही सारखी असावी.
  • नेट न्युट्रॅलिटीला सेवा प्रदाता कंपन्यांकडून विरोध का?

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?

                        राज्य सेवा मुख्य परीक्षेत इतिहास घटकाची तयारी करताना भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे.  राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करू.

                        ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांविरूद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून याचा तक्त्यांच्या स्वरूपात अभ्यास करणे सोयीचे ठरेल. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उदय़ोगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक-धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक अभ्यासताना या विषयीच्या बाबी कालक्रमाने लक्षात घ्याव्यात. १८१८ ते १८५७ व त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडामध्ये या मुद्दय़ांची भूमिका, महत्त्व काय होते याचा अभ्यास करावा.
सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी जसे- ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेले डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळी इत्यादींचा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने व सविस्तर करणे आवश्यक  आहे.

इतिहास घटकविषयाचा तार्किक अभ्यास

                                   इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो. कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा अधिक स्वारस्यपूर्ण असं बरंच काही या विषयात आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

                                   प्रशासनात काम करताना अधिकारी हे कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. नफ्या-तोटय़ाच्या तराजूपेक्षा जनतेच्या 'कल्याणा'चे मापदंड इथे जास्त महत्त्वाचे ठरतात. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरवले जातात. त्यामुळेच स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये 'इतिहास' हा घटक निरपवादपणे समाविष्ट असतो. 'इतिहासा'च्या समावेशाचे हे कारण लक्षात घेतले तर कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा  स्वारस्यपूर्ण अशा अनेक गोष्टी या विषयात आहे, हे लक्षात येईल. 'इतिहास' हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.
                                  मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे. हा पूर्ण भाग पूर्वपरीक्षेतही असल्याने एकत्रितपणे अभ्यास वेळेच्या बचतीसाठी आवश्यक आहे. प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची रणनीती आपण पूर्वपरीक्षेच्या विभागात सविस्तरपणे पाहिली आहे. आधुनिक इतिहासाच्या तयारीसाठीची पद्धत या प्रकारामध्ये पाहू या.

भारत व जगाचा भूगोल

                             लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भूगोल हा महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. भूगोलाचा अभ्यासक्रम आणि मागील परीक्षांमध्ये भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊन भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या उपघटकांवर प्राधान्याने अभ्यास करणे सूज्ञपणाचे ठरते.

                           नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन्ही टप्प्यांमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. प्रस्तुत लेखामध्ये पूर्वपरीक्षेसाठी भूगोलाची परिणामकारक तयारी कशी करावी, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील भारत व जगाचा भूगोल या अभ्यासघटकाचे प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय अशा उपघटकांमध्ये वर्गीकरण करता येईल. इतिहासाप्रमाणे भूगोलाची व्याप्ती मोठी आहे. या विषयाचे स्वरूप semi-scientific असल्याने यातील संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे श्रेयस्कर ठरते. कारण परीक्षेत येणाऱ्या विश्लेषणात्मक स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संकल्पनांचा जास्तीत जास्त आधार घेतला जातो.

महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे

                            महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे

______________________________
     शिखर.                       उंची
______________________________
०१) कळसुबाई------------१६४६ मी
०२) साल्हेर----------------१५६७ मी
०३) महाबळेश्वर-----------१४३८ मी
०४) हरिश्चंद्र---------------१४२४ मी
०५) सप्तश्रुंगी-------------१४१६ मी
०६) तोरणा----------------१४०४,मी 
०७) अस्तंभा--------------१३२५ मी
०८) त्र्यंबकेश्वर------------१३०४,मी
०९) तौला-----------------१२३१ मी
१०) वैराट-----------------११७७ मी

स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे

 ● स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे ●

१) सुभाषचंद्र बोस ------------------------ नेताजी
२) रविंद्रनाथ टागोर ---------------------- गुरुदेव
३) पंडित जवाहरलाल नेहरू ------------ चाचा
४) मोहनदास करमचंद गांधी ----------- राष्ट्रपिता
५) मोहनदास करमचंद गांधी ----------- महात्मा
६) महात्मा गांधी ------------------------- बापू
७) खान अब्दुल गफार खान -------------सरहद्द गांधी
८) खान अब्दुल गफार खान ------------ बादशहाखान
९) विनोबा भावे ------------------------- आचार्य
१०) जे. बी. कृपलानी -------------------- आचार्य
११) बाळ गंगाधर टिळक --------------- लोकमान्य
१२) चक्रवर्ती राजगोपालाचारी ---------- राजाजी
१३) वल्लभभाई पटेल ------------------- सरदार

भारताचा विशेषत महाराष्ट्राचा भूगोल


                         ज्या सुजलाम सुफलाम भारतभूमीवर आपण वास्तव्य करतो. त्याबद्दल प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक काळात भारत देश हा भारत. आर्यवर्त आणि हिंदुस्थान (सोने की चिडिया) या विविध नावांनी ओळखला जात असे. प्राचीन काळातील पराक्रमी राजा भरत यावरून ‘भारत’ तर आर्यवंशीय लोकांच्या भूमीवरून ‘आर्यावर्त’ आणि ‘सिंधुनदीमुळे’ हिंदुस्थान अशा नावांचा उल्लेख केला जात असे. युरोपियन लोकांनी या देशाला मूळ शब्द ‘सिंधू’पासून तयार झालेल्या ‘इंडिया’ असा उल्लेख करण्यास सुरुवात केली.

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल:
  1. • विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.
  2. • पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.
  3. • आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.
  4. • शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.
  5. • पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये :

A)विस्तृत लिखित राज्यघटना:
  • जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत. 
  • भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
B) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:
  • राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.
  • या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.
  • अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.
  • आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.

महर्षी धोंडो केशव कर्वे

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे 
Dhondo Keshav Karve

                               महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनीमहाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.
  • बालपण आणि तारूण्य
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • जन्मतारीख: एप्रिल १४, इ.स. १८९१
  • निधन: ६ डिसेंबर, इ.स. १९५६
  • भारताचे घटनालेखक
  • जन्मस्थान: महू, मध्य प्रदेश
                         डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - ६ डिसेंबर, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
सामाजिक आणि अर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

बाबासाहेब आंबेडकर

  • सुरुवातीचे जीवन
                          मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे सुपुत्र आणि डा. बाबासाहेब आंबेडकर याचे आदर्श वडील होते. आजोबा मालोजीराव

ब्रिटिश जमीनदारी पद्धती :कायमधारा पद्धती

ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती

ब्रिटिश अंमल स्थिर होताना बिटिशांनी मुख्यतः कायमधारा पद्धती बिहार, बंगाल, ओरिसा या भागांत, तर तात्पुरता सारा पद्धत इतर प्रदेशांसाठी निश्चित केली. शेतसारा वसूल करण्याचा अधिकार जमीनदारांना देण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्यावरील सारा परंपरेनुसार कायम करण्यात आला. लॉर्ड कॉर्नवॉलिस (कार. १७८६-९३) गव्हर्नर जनरल असताना १७९३ मध्ये ही पद्धत सुरू झाली. कायमधारा पद्धतीत शेतसाऱ्याच्या १०/११ भाग सरकारकडे जमा करायचा व /११ भाग जमीनदाराने घ्यावयाचा, असे निश्चित करण्यात आले होते. तात्पुरता सारा पद्धतीत त्या प्रदेशात उत्पन्न होणाऱ्या प्रमुख पिकांचे दर एकरी उत्पादन, शेतमालाच्या किंमती, जमिनीची खंडाने द्यावयाची व विक्रीची किंमत; तसेच उत्पादनाचा सरासरी खर्च या गोष्टी लक्षात घेऊन १५ ते ४० वर्षांसाठी आकारणी केली जावी, अशी तरतूद होती. तात्पुरता सारा पद्धतीनुसार जमीनदार, मालगुजार वगैरे मध्यस्थांबरोबर करार करण्यात येत असत. 

कायमधारा पद्धती
  • ➨ या पद्धतीला जागीरदारी,मालगुजारी,बिस्वेदारी म्हणून ओळखले जाते.
  • ➨ हि पद्धत लागू करण्यासाठी लॉर्ड कोर्नवालीसने जॉन शोअर याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
  • ➨ जॉन शोअरच्या अहवालानुसार 'जमीनदार हेच जमिनीचे मालक असल्याचे आणि त्यांना परंपरागत अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले.
  • ➨ कोर्नवालीसने हि पद्धत १७९३ मध्ये बंगाल,बिहार,ओरिसा कालंतराने मद्रास व वाराणसी येथे सुरु केली.
  • ➨ या पद्धतीत सारा वसुलीचा अधिकार जमिनदारांना देण्यात आला व ते जमिनीचे मालक बनले म्हणून हिला जमीनदारी पद्धती असे नाव पडले.
  • ➨ इ स १७९३ मध्ये कोर्नवालीसने हि व्यवस्था कायमस्वरूपी लागू केली म्हणून या पद्धतीला कायमधारा पद्धत असे नाव पडले.
Post views: counter

पंचवार्षिक योजना


  • 1, एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. 
  • ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे. 
  • 7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.
पंचवार्षिक योजना
१) पहिली पंचवार्षिक योजना
  • कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६
  • अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.
  • अग्रक्रम: कृषी
  • पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली.
  • प्रकल्प : 
१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
२. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)
३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)
४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)
५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना

भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना

भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
  1. १८२९ : सती बंदीचा कायदा
  2. १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
  3. १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
  4. १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
  5. १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
  6. १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
  7. १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
  8. १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
  9. १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
  10. १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
  11. १९०४ : अभिनव भारतची स्थापना
  12. १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
  13. १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
  14. १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.

Current Affairs April 2015 Part - 2

चालू‬ घडामोडी एप्रिल २०१५

  • निवडणूक आयोगाचे विद्यमान मुख्य आयुक्त एच. एस. ब्रह्मा हे १९ एप्रिलला निवृत्त होत आहेत.त्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाच्या नावाची घोषणा केली आहे.
== नसीन झैदी (१९७६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे झैदी हे अनेक वर्षे नागरी विमान उड्‌डाण मंत्रालयात कार्यरत होते.)
  • छोटय़ा उद्योजकांची पैशाची गरज भागविण्यासाठी १० लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्यासाठी मुंद्रा बँकेची स्थापना (देशातील छोटय़ा उद्योजकांसाठी एखादी बँक असावी, असे २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रस्तावित केले होते.)
  • २००० नंतर विदेशातील भांडवली बाजारात सुचीबद्द होणारी आणी भारताच्या माध्यम क्षेत्रातील ---------- ही पहिली कंपनी ठरली :- व्हिडीओकाॅन
  •   "विस्डेन‘तर्फे "सर्वोत्तम क्रिकेटपटू‘ :-

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) 

                            स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

Vi.Da. Savarkar

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आधारस्तंभ (१८२०-१९४७)


                                  आपण आज उपभोगत असलेले स्वातंत्र्य आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी अनेक कष्ट उपसले आहेत. काहींनी वैभवाचा त्याग करून सामान्य जीवन पत्करून देशसेवा केली तर काहींनी तर आपले जीवनच देशाला समर्पित केले. अशा अनेक महान व्यक्तींविषयी आपण आज जाणून घेऊ आणि या स्वतंत्र भारतात आपल्याला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण जगवूया... 
Indian Leaders
  1.  राजाराम मोहन रॉय – एखाद्या देशाला फक्त राजकियच नाही तर सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वातंत्र्यही आवश्यक असते व त्याच सामाजिक स्वातंत्र्याचे भारतीय उद्गाते होते राजाराम मोहन रॉय. ब्राम्हो समाजाची स्थापना करून पारंपारिक अनिष्ट रूढींना जोरदार विरोध, सतीबंदीची मागनी करणारी चळवळ, शिक्षणाचे महत्व प्रतिपादीत करणे इ. प्रमुख कार्ये करूण त्यानी समाजसुधारकांच्या महान परंपरेचा भारतात श्रीगणेशा केला.
  1. महात्मा फुले – भारतीय स्त्री शिक्षणाचे उद्गाते, दलित व इतर मागासलेल्या जातींच्या शिक्षणाची सुरूवात करणारी पहिली व्यक्ती, विधवा ब्राम्हण स्त्रीया व त्यांच्या अनैतिक संबंधातुन झालेल्या मुलांना

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था

☆ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था ☆

  1. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, --------- पाडेगांव (सातारा)
  2. गवत संशोधन केंद्र, ------------------- पालघर (ठाणे)
  3. नारळ संशोधन केंद्र, ------------------ भाटय़े (रत्नागिरी)
  4. सुपारी संशोधन केंद्र, ------------------ श्रीवर्धन (रायगड)
  5. काजू संशोधन केंद्र, -------------------- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
  6. केळी संशोधन केंद्र, -------------------- यावल (जळगाव)
  7. हळद संशोधन केंद्र, -------------------- डिग्रज (सांगली)
  8. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज --- केगांव (सोलापूर)
  9. राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र ----- राजगुरूनगर (पुणे)
Post views: counter

PSI Book List





पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा

पेपर- 1 
मराठी-
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. Wren and Martin English Grammar
  3. अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर (महाराष्ट्र इतिहास शी निगडित निवडक प्रकरणे)
  2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ ( निवडक प्रकारने)
  3. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी( अभ्यासक्रमानुसार )
  4. नाकाशा वाचन- निराली प्रकाशन
  5. भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे(निवडक प्रकरणे)
  6. आपली राज्यघटना- सुभाष कश्यप(निवडक प्रकरणे)
  7. MS-CIT बुक
  8. संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल
  9. मावाधिकार- NBT प्रकाश
  10. YCMOU मानवी हक्क पुस्तके ( आपल्या टेलिग्राम चॅनेल वर पोस्ट केलेली आहेत)
  11. बुद्धिमत्ता - जी किरण
  12. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  13. माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  14. विविध कायदे- जळगाव लॉ प्रकाशन
  15. मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे / जळगाव लॉ
  16. फौजदारी प्रक्रिया संहता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  17. भारतीय दंड संहिता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  18. भारतीय पुरावा कायदा- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  19. इंटरनेट वरून कायद्यांची माहिती घ्यावी
  20. चालू घडामोडी- सकाळ इयर बुक, स्पर्धा परीक्षा / परिक्रमा / eCAD मासिके , लोकराज्य, योजना मासिके, लोकराज्य योजना अंतिम सत्य 

पूर्वपरीक्षेची रणनीती....

                       परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात प्रश्नपत्रिका सोडवण्याची रणनीती कशी असावी याविषयीचे कानमंत्र.
बहुतेक वेळा परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर उमेदवारांच्या लक्षात येते की, आपण अभ्यासलेले, माहीत असलेले, सोपे प्रश्न सोडवण्यात चुका केल्या आहेत. साधे-सोपे प्रश्न निसटले कसे याचे उत्तर सापडत नाही आणि हात डोक्यावर मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा चुका होतात प्रामुख्याने तीन कारणांनी. पहिले म्हणजे परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यात आपण कमी पडतो आणि वेळेच्या ताणामुळे उत्तर चुकतो. दुसरे कारण म्हणजे  फाजील आत्मविश्वासामुळे पूर्वग्रहाला बळी पडतो आणि चुकतो आणि तिसरे कारण म्हणजे घाईघाईत प्रश्न वाचल्यामुळे चुकीचे उत्तर मार्क करतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक प्रश्न गांभीर्यपूर्वक वाचावा. प्रश्न सोपा, माहीत असणारा असला, तरीही!

After State Service Pre Exam...

  •  पूर्वपरीक्षेनंतरचा 'शून्य काळ'
                                   राज्य सेवा पूर्वपरीक्षा झाली. पेपर काहींना ठीक गेला असेल, काहींना अवघड, तर काहींना बऱ्यापकी चांगला. पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तरतालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. असे होणे स्वाभाविक असते. पूर्वपरीक्षेनंतरचा हा 'शून्य काळ' अंदाज बांधण्यात खर्ची पडतो. तज्ज्ञ असे सुचवतात की, पूर्वपरीक्षेसाठी झोकून अभ्यास केला असेल तर पुढच्या तयारीला सज्ज होण्यापूर्वी दोन दिवसांचा आराम या शून्य काळात जरूर करावा. उत्तरे चूक की बरोबर हे शोधण्यात वेळ घालवू नका, असे कितीदा लिहिले-वाचले आणि ते पटले तरीही आपण स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे; पण एकदा पेपर संपला की, आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण नक्की उत्तीर्ण होऊ असा काहींचा अंदाज असेल. काहींना आपण

MPSC Pre : World Geography Europ

जगाचा भूगोल : युरोप खंड

युरोपे

                       राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा महिना जसाजसा जवळ येईल तसतसे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थीच्या मनावर ताण वाढण्यास सुरुवात होते. जे विद्यार्थी सलग तीन ते चार वर्षांपासून या परीक्षांसाठी तयारी करत आहेत,मात्र कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना यश मिळाले नाही,अशा विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण अधिक असते. पण हे लक्षात ठेवा की,तणावग्रस्त परिस्थितीत केलेले सोपे कामदेखील यशस्वी होत नाही. योग्य नियोजन,योग्य संदर्भसाहित्याचा वापर आणि वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास या परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप १८० अंशात बदलला आहे,याची दखल विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास करताना लक्षात घ्यावी.या परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार भूगोल या घटकात जागतिक भूगोलाचा अभ्यास समाविष्ट केलेला आहे. 

Yojana Magazine 2013 In Marathi

Yojana Magazine 2013
योजना मासिक २०१३






1.
January 2013
2.
February 2013
3.
March 2013
4.
April 2013
5.
May 2013
6.
June 2013
7.
July 2013
8.
August 2013
9.
September 2013
10.
October 201
11.
November 2013
12.
            December 2013