Post views: counter

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज


                          राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक ! चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू
महाराज , ( जून २६ , इ.स. १८७४ - मे ६ , इ.स. १९२२) हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.
                           राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

महत्वाच्या नियुक्त्या

महत्वाच्या नियुक्त्या
  • विदेश दौऱ्याहून परतताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन महत्त्वपूर्ण पदांवरील नियुक्तींना मंजुरी दिली आहे.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजीप्रमुख के. व्ही. चौधरी हे नवे सीव्हीसी तर विजय शर्मा हे मुख्य माहिती आयुक्त असतील.
  • एक आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रमोदी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या समितीने या नावांनामंजुरी दिली होती.
  • चौधरी यांची सीव्हीसीपदी झालेलीनियुक्ती ही परंपरेला छेद देणारी आहे.आजवर आयएएस अधिकाऱ्यांचीच या पदी नियुक्ती होत आली आहे.

भारतातील आणीबाणी

                         देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा करत भारतात 40 वर्षांपूर्वी आणीबाणी जाहीर करण्यात आली. आज आणीबाणीच्या अंधारयुगाला 40 वर्षे पूर्ण होत आहेत... त्यानिमित्ताने आणीबाणीचा हा थोडक्यात आढावा :
 
  • आणीबाणीची घोषणा
                          आजपासून बरोबर 40 वर्षांपूर्वी 25 जूनच्या मध्यरात्रीनंतर आणि 26 जूनच्या पहाटे पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. 26 जूनच्या सकाळी आठ वाजता देशाला उद्देशून आकाशवाणीवरून भाषण करताना त्या म्हणाल्या की, देशात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे स्थैर्य आणि सार्वभौमत्व धोक्यात आणले गेले आहे. लोकांची माथी भडकावली जात आहेत आणि कायदा, सुव्यवस्था व शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सरकारला काही कठोर पावले उचलणे भाग पडले आहे. ते कठोर पाऊल म्हणजेच आणीबाणी.
26 जून 1975 रोजी सकाळी 8 वाजता इंदिरा गांधींनी आकाशवाणीवरुन देशवासीयांना उद्देशून म्हटलं :
"भाईयों और बहनों, राष्ट्रपती जी ने आपातकाल की घोषणा की है.. इससे आतंकित होने का कोई कारण नहीं"- इंदिरा गांधी

Current Affairs June 2015

  • 'ब्लू मॉरमॉन'ला राज्य फुलपाखराचा  दर्जा

Blue Mormon

                        महाराष्ट्राचा पर्यावरणीय ठेवा अशी ओळख असलेल्या पश्चिम घाटाने आता राज्याला अजून एक अनोखी ओळख मिळवून दिलीय. पश्चिम घाटात आढळणा-या ब्लू मॉरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आलाय. ब्लू मॉरमॉन हे गडद निळ्या रंगाचं एक छानसं फुलपाखरू. पंखांवर खालच्या बाजून असलेल्या पांढ-या रंगामुळे आणि त्यावरच्या उठावदार काळ्या ठिपक्यांमुळे हे फुलपाखरू अतिशय गोंडस दिसतं.
                         राज्यात आढळणा-या या सुंदर फुलपाखराला आता राज्य सरकारने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलाय. विशेष म्हणजे असा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलंय.  ब्लू मॉरमॉन ह्या फुलपांखराला राज्य फुलपांखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेंगरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष आंबा व राज्य फुले जारूल घोषित केलेले आहे.
 महाराष्ट्र हे राज्य फुलपांखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे.
  • आकाशगंगेला ख्रिस्तीयानो रोनाल्डोचे नाव :

शास्त्रज्ञांनी अलीकडेच शोधलेल्या एका नवीन आकाशगंगेला पोर्तुगालचा फूटबॉलपट्टू ख्रिस्तीयानो रोंनाल्डोच्या सन्मानार्थ सीआर-7 (कॉसमॉस रेडशिफ्ट-7) असे नाव देण्यात आले आहे.
ख्रिस्तीयानो रोंनाल्डोला सीआर-7 या नावानेही ओळखले जाते.

महत्वाचे जागतिक दिन

eMPSCKATTA

10 जानेवारी - जागतिक हिँदी दिन
_________________________________
26 जानेवारी - जागतिक सिमा शुल्क दिन
_________________________________
4 फेब्रुवारी- जागतिक कुष्ठरोग दिन
_________________________________
14 फेब्रुवारी - व्हँलेँटाईन डे
_________________________________
20 फेब्रुवारी- सामाजिक न्यायदिन/जागतिक सामाजिक स्वच्छता दिन.
_________________________________
21 फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिन
_________________________________
8 मार्च - जागतिक महिला दिन
_________________________________
15 मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिन
_________________________________
Post views: counter

मी स्पर्धा परीक्षा देऊ का?

● मी स्पर्धा परीक्षा देऊ का ?
  • स्पर्धा परीक्षा देऊ का? 
  • कुठवर अॅटॅम्प्ट करतच राहू?


                                             आयुष्याचं ध्येय निश्चित असेल तर प्रयत्न करायलाही धार येते. आणि प्रयत्न टोकदार असतील तर यशही मिळतंच!स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत हे तंतोतंतलागू होतं. अनेकांना वाटतं आपल्याला अमुकक्षेत्रत करिअरला संधी नाही, आपल्याला तमुक जमणार नाही तर मग स्पर्धा परीक्षा द्यायला काय हरकत आहे. त्यांना हरकत नसेल पण माझी मोठी हरकत आहे. आपल्याला काहीच येत नाही, काहीच जमत नाही, निदान स्पर्धा परीक्षा तरी देऊच असं म्हणत, या परीक्षांकडे वळू नका. कारण तसं केलं तर पुढे यशाची वाट सापडणं अशक्यच!आपण स्पर्धा परीक्षा का द्यायच्या, याचं उत्तर आधी स्वत:कडे तयार ठेवा!

  • मला कशातच रस नाही, काहीच जमत नाही, आता नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देऊन पहाव्यात असं वाटतं? 
  • देता येतील का? 
  • या स्पर्धा परीक्षेला कुणीही बसलं तर चालतं का?  


                            आपल्याला काहीच जमत नाही म्हणून स्पर्धा परीक्षा देऊ असं म्हणत अत्यंत नकारात्मक दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षांकडे मुळीच वळू नये. स्पर्धा परीक्षाच काय खरं तर एकूणच

Current Affairs June 2015

१) भारतीय जवानांनी ------------- मध्ये घुसून केलेल्या कारवाईचा बदला घेण्यासाठी आता NSCN-K या संघटनेचे अतिरेकी भारतात घुसले आहेत. 
१. म्यानमार 
२. अमेरिका  
३. भारत  
४. पाकिस्तान 
उत्तर : १. म्यानमार
================================
२) रेल्वेने तात्काळ तिकिटाची वेळ बदलली आहे. तसंच प्रवाशाने तात्काळ तिकीट रद्द केल्यास त्याला किती टक्के रिफंड मिळेल, 
१. ४० 
२. ३० 
३. ५० 
४. ६०
 उत्तर : ३. ५०
===============================
३) ईशान्य भारतात सक्रीय असलेल्या अतिरेक्यांना कोणत्या सैन्याकडून मदत होत.
१. चिनी
२. जपान
३. अमेरिका
४. युरोप
उत्तर : १. चिनी
================================
४) हानीकारक घटकांच्या आरोपावरून देशात बंदी घातलेल्या मॅगीवर कोणते नागरिक मात्र ताव मारतायत.
१. भारताचे
२. युरोपचे
३. सिंगापूरचे
४. चिनीचे
उत्तर : ३. सिंगापूरचे
================================

Current Affairs June 2015


  • → मर्सिडीज कप टेनिस स्पर्धा

या स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या रफेल नदाल याने विजेतेपद पटकाविले.याने सर्बियाच्या विक्टर त्रोयस्की वर मत केली.नदालने हि स्पर्धा तिसर्यांदा जिंकली आहे.यापूर्वी २००५ व २००७ मध्ये हि त्याने हि स्पर्धा जिंकली होती.
भारताच्या रोहन बोपन्ना याने रोमानियाच्या प्लोरीन मार्गीयाच्या साथीत मर्सिडीज कप टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले,यांनी अलेक्झांडर पेय व बृना सोआरेस यांच्यावर मात केली.

Current Affairs June 2015


  • जीवन गौरव पुरस्कार २०१५ : अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य संमेलन मंदिर येथे झालेल्या ‘रंगभूमी दिन’ कार्यक्रमात १५ जून २०१५ रोजी मुंबई येथे अभिनेत्री सुलभा देशपांडे व अभिनेते जयंत सावरकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सावरकर यांना विक्रम गोखले व उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.तर सुलभा देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैय्याज ,जेष्ठ अभिनेत्री रीमा लागू,नाट्य परिषदेच्या

Current Affairs June 2015




  • संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर : ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. याशिवाय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, औरंगाबादचे पं. नाथ नेरळकर, संगीत रंगभूमीवरील गायक व अभिनेते रामदास कामत आणि सुप्रसिद्ध बासरीवादक रोणु मुजुमदार यांच्यासह ३६ जणांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. बोरकर यांच्यासह संगीततज्ज्ञ एस.आर. जानकीरामन, चित्रपट निर्माते एम.एस. सत्यु आणि शास्त्रीय गायक विजय किचलु यांचीही २०१४च्या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ३ लाख रुपये रोख देऊन गौरविण्यात येईल. संगीत अकादमीतर्फे संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. कार्यकारी समितीने बुधवारी हा निर्णय घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क) अकादमीचे विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेले पुरस्कार संगीत : अश्विनी भिडे-देशपांडे (गायिका), उस्ताद इक्बाल अहमद खान, नाथ नेरळकर, पंडित नयन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • होळकर घराणे:

होळकर घराणे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ या गावचे. घराण्याचे मूळपुरूष मल्हारराव होळकर यांनी छत्रपतींनी माळवा प्रांताची सुभेदारी दिली.त्यांनी इंदौर संस्थानाची स्थापना केली.याच घराण्यातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचे राज्य स्वबळावर मिळवून राज्यभिषेक करून घेणारा एकमेव राजा "महाराजा यशवंतराजे होळकर" तसेच भारतामध्ये रेल्वे चालू करण्यासाठी ब्रिटीशांना कर्ज देणारे तुकोजीराजे होळकर हे याच घराण्यातले.'   दिल्लीतील 'रायसीना' हा भुभाग होळकरांच्या अधिपत्यात होता.याच रायसीना ग्राममध्ये 'होळकर उद्यान' होते.आज याच 'रायसीना होळकर इस्टेट मध्ये' आपले राष्ट्रपती भवन,संसदभवन,केंद्रीय सचिवालस आदि भव्य वास्तु दिमाखाने उभ्या आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवनावरती 'होळकरांचा राजेशाही झेंडा' डौलाने फडकत आहे.तसेच राष्ट्रपतींच्या आगमव प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ डौलाने होळकरांचा राजेशाही झेंडा मिरवत आणते. 

  •  जन्म:अहिल्याबाई यांचा जन्म नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदी काठच्या "चौंडी" या गावात ३१-मे-१७२५ रोजी जन्म झाला.     
  • विवाह: श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपला मुलगा खंडेराव यांचा विवाह अहिल्येशी करण्याची मागणी केली.अहिल्या व खंडेराव यांचा लग्न सोहळा पुण्यातील शनिवारवाडा परिसरात "सातारकर छत्रपती शाहू महाराज{थोरले}" यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

भारतातील व्हाईसरॉय

भारतातील व्हाईसरॉय 
  1. लॉर्ड कॅनिंग - 1856-1862
  2. लॉर्ड एलिगन - 1862-1863
  3. सर जॉन लॉरेन्स - 1864-1869
  4. लॉर्ड मियो - 1869-1872
  5. लॉर्ड नॉर्थब्रूक - 1872-1876
  6. लॉर्ड लिटन - 1876-1880
  7. लॉर्ड रिपन - 1880-1884
  8. लॉर्ड डफरिन - 1884-1888
  9. लॉर्ड लॅन्सडाऊन 1888-1894

रेपो रेट म्हणजे काय?


  1. रेपो रेट म्हणजे काय? = > आपल्याकडच्या व्यापारी, सहकारी किंवा खाजगी बँकांना देशांची पैशांची टंचाई भासते, तेव्हा बँका रिझर्व बँकेकडून पैसे कर्जरूपाने घेतात. रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँक रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर... रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं... म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  
  2. रिवर्स रेपो रेट म्हणजे काय? => रिवर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. ज्याप्रमाणे देशभरातल्या वेगवेगळ्या बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिवर्स रेपो रेट म्हणतात. बँका नेहमीच रिझर्व बँकेला पैसे देण्यासाठी तत्पर असतात. कारण त्यांच्यासाठी ही गुंतवणूक असते. शिवाय सर्वाधिक सुरक्षित असते आणि चांगलं व्याजही मिळतं. रिवर्स रेपो रेटमध्ये

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक 

                                   टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते.
                                 गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे 


जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक. 
मृत्यू - 2 जानेवारी 1944.

1932 - 33: 
  1. बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
  2. 'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.
  3. 'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.
  4. जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
  5. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला. 
संस्थात्मक योगदान :
  1. 1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

समाजसुधारकांची वृत्तपत्रे

समाजसुधारकांची वृत्तपत्रे व संपादक


  1. दर्पण - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832
  2.  दिग्दर्शन (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840
  3.  प्रभाकर (साप्ताहिक) - भाऊ महाराज
  4.  हितेच्छू (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
  5.  काळ (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
  6.  स्वराज्य पत्र (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
  7.  केसरी - लोकमान्य टिळक

नंरेद्र मोदी सरकारच्या विकास योजना

नंरेद्र मोदी सरकारच्या विकास योजना
  • जन-धन योजना:-

देशातील प्रत्येक नागरिकाला बँकेत खाते उघडून देण्यासाठी जन-धन ही महत्वकांक्षी योजनासुरू करण्याचा निर्णय मोदी ने १५ आँगस्ट २०१४रोजी आपल्या भाषणात या योजनेची घोषणा केले . ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १.५ कोटी लोकांनी बँकखाते उघडून सरकारच्या निर्णयाला अभुतपूर्वप्रतिसाद दिला. या योजनेतंर्गत आतापर्यंतदे शभरात १४ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत.
  • स्वच्छ भारत अभियान:- 
नरेद्र मोदिनी २ आक्टो २०१४ रोजी( गांधी जयंती) ही योजना नवी दिल्ली येथील राजघाट येथून सुरु केली स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानातंर्गत आगामी पाच वर्षात भारतातील प्रत्येक परिसर स्वच्छ बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेआहे. याशिवाय, शहरी आणि ग्रामीण
Post views: counter

महाराष्ट्राचा समग्र भूगोल




                          सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळुन दि . १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मध्य प्रांतातून व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. व गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले.
  • स्थान – १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश , ७२.३६ पुर्व ते – ८०.९ पुर्व रेखांश दरम्यान.
  • क्षेत्रफळ – ३.०७,७१३ चौ.कि.मी.
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राजस्थान, मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.
    महाराष्ट्र देशाच्या ९.३६% क्षेत्रफळाने व्यापलेला आहे.
  • लांबी – पुर्व पश्चिम लांबी ८०० कि.मी.
  • रुंदी - उत्तर दक्षिण ७०० कि.मी. आहे.
  • किनारपट्टीची लांबी ७२० कि.मी.

  • सीमा

नैसर्गिक सीमा – 
  • वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत. 
  • उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.
  • ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे. 
  • पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे. 

Current Affairs : May 2015

चालू घडामोडी:- जून २०१५



  • सेवाकर वाढ:- ०१ जून २०१५ 
    =>सेवाकराच्या दरात १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के इतकी वाढ
    =>रेल्वेचा प्रथमवर्ग आणि वातानुकूलित डब्यांचे शुल्क वाढले असून, मालवाहतूकही महागली आहे. ही वाढ ०.५ टक्के आहे. रेल्वेच्या एसी, प्रथम वर्ग आणि मालवाहतुकीवर सध्या ३.७ टक्के सेवाकर आकारला जातो. तो आता ४.२ टक्के झाला आहे. त्यामुळे ही वाढ ०.५ टक्के आहे.
  • विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी ५० लाखांची लाच देताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार असलेल्या  ए. रेवनाथ रेड्डी या नेत्यास अटक केली. रेड्डी यांनी स्टिफन्सन यांना पाच कोटींची ऑफर दिली होती. ५० लाख हे मतदानापूर्वी आणि उरलेले साडेचार कोटी मतदानानंतर देणार होतेतेलंगणा विधान परिषदेच्या निवडणुकीत टीडीपीच्या उमेदवारास मतदान करावे यासाठी रेड्डी यांनी अँगो-इंडियन आमदार एल्विस स्टिफन्सन यांना लाच देऊ केली होती.
  • कोलकाताहून अगलतला, व्हाया बांगलादेश बस सेवा ०१ जून २०१५ सुरु करण्यात येणार आहे. 
  • २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा  बार्सिलोना संघाने जिंकली. कँप नोऊमध्ये झालेल्या अंतिम लढतीत अॅ थ्लेटिक बिल्बाओचा ३-१ असा पराभव करत बार्सिलोनाने २७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकली.