भारत: पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार
भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार
१) रामसर करार -
- वर्ष - १९७१
- दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
- अमलात येण्याचे वर्ष - १९७५
- भारताने मान्य केला - १९८
२) CITES -
- वर्ष - १९७३
- संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
- अमलात येण्याचे वर्ष -१९७६
- भारताने मान्य केला - १९८०